शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 15:52 IST

उंबर्डा बाजार : येथून जवळच असलेल्या ग्राम येवता बंदी येथील संदीप अवधुतराव बान्ते नामक ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्या ची घटना २९ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कउंबर्डा बाजार : येथून जवळच असलेल्या ग्राम येवता बंदी येथील संदीप अवधुतराव बान्ते नामक ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्या ची घटना २९ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलीकारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्राम येवताबंदी येथील संदीप अवधुतराव बान्ते नामक ३० वर्षीय युवकाने गावालगतच असलेल्या सोपीनाथ महाराज संस्थान मंगल कार्यलयाच्या स्वयंपाक गृहाच्या समोरील भागात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवीली.मृतक संदीप च्या मागे एक बहीण , दोन भाऊ व वडील असा बराच मोठा आप्त परिवार असून मृतक संदीप हा सर्वात लहान असून अविवाहित होता .मोलमजुरी करून तो आपला चरितार्थ चालवित होता .त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही .याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी कलम १७४ जा. फौ. नुसार आकस्मिक मृत्यू ची नोंद घेवून कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार धनंजय जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहे.

टॅग्स :washimवाशिमSuicideआत्महत्या