शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

यंदा बळीराजाची दिवाळी कडू

By admin | Updated: October 19, 2014 00:29 IST

वाशिम जिल्ह्यातील ७0 टक्के क्षेत्रावरील सोयाबीन पीकाची हानी.

रिसोड (वाशिम) : गतवर्षी अतवृष्टीमुळे हातातोंडाचा घास हिरावला गेला. यंदा विपरीत हवामानामुळे पावसाअभावी सलग दुसर्‍यांदा खरीप हंगाम हातचा निघून गेला. प्रामुख्याने ७0 टक्के क्षेत्रावरील सोयाबीन वाया गेल्याने दिवाळीचा बाजार कसा करावा, असा प्रश्न रिसोड तालु क्यातील शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. एका एकरातील सोयाबीन जरी विकले तरी उत् पादन खर्चही निघण्याची शक्यता कमी असल्याने बळीराजाची दिवाळी कडू जाण्याची श क्यता बळावली आहे. तालुक्यात ७0 टक्के हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. यंदाही इतर पिकांऐवजी शे तकर्‍यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनला पसंती दिली. महिन्याच्या उशिराने पेरणी झाल्याने उत्पादनात घट होणारच होती. अधिक उत्पादनासाठी शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात खर्चही केला. एका एकरासाठी २७00 रूपयांची बॅग, ९00 ते ११00 रूपयांची खताची पिशवी मिळून ४000 रुपये लागवड खर्च लागला. दरम्यान, दोनदा खत आणि फवारणी मिळून किमान ३000 हजारांचा खर्च लागला. शेंगा धरण्याच्या मोसमात पाऊस गायब झाला. मागील एका महिन्यापासून पावसाचा एक थेंबही पडला नाही. दरम्यान, सोयाबीन जाग्यावर करपले. ते शेताबाहेर काढणेही अवघड झाले. एका बॅगसाठी २000 रूपयांची मजुरी लागत आहे. मजुरी निघेल एवढेही उत्पादन होत नाही. एका बॅगला सर्रास १ किंवा २ क्विंटलाचा उतारा येत आहे. एका बॅगला १0 हजारांचा खर्च करून दोन क्विंटलही सोयाबीन होत नाही. आधीच सावकाराच्या पैशांवर कशीबशी पेरणी केली होती. त्याची परतफेड करणेही शक्य नाही. या स्थितीत दिवाळीच्या बाजारासाठी पैसा कोठून आणणार, हा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे.