शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मृत्यूनंतरही जग पाहणार, ५१२ जणांना नेत्रदानाचा संकल्प

By दिनेश पठाडे | Updated: September 12, 2023 13:50 IST

अंधत्वाचे प्रमाण करण्याच्या हेतूने व नेत्रदाळ चळवळ अधिक वृद्धीगंत करण्याचा प्रयत्न या अंतर्गत करण्यात आला.  

वाशिम :   मृत्यूनंतरही आपले नेत्ररूपी अवशेष शिल्लक राहून हे सुंदर जग पाहू शकू या इच्छेने नेत्रदान पंधरावाड्यात जिल्ह्यातील ५१२ व्यक्तींनी संमतीपत्र भरुन मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. मरणोत्तर नेत्रदान काळाची गरज बनली आहे. 

एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. नेत्रदानासाठी नागरिकांनी, पुढे यावे, यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत नुकताच नेत्रदान पंधरवाडा राबविण्यात आला.  त्या अंतर्गत, नेत्रदान महादान अंतर्गत जनजागृती,  नेत्र तपासणी, मरणोत्तर नेत्रदान घडवून आणणे, नेत्रदानाचा संकल्प करणे, कॉर्नियल ब्लाईंडमुळे होणारे अंधत्व टाळणे याबाबत जनजागृती करण्यात आली. अंधत्वाचे प्रमाण करण्याच्या हेतूने व नेत्रदाळ चळवळ अधिक वृद्धीगंत करण्याचा प्रयत्न या अंतर्गत करण्यात आला.  

नेत्र बुब्बुळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून उपलब्धता कमी प्रमाणात असल्याने अंधत्वाचे प्रमाण वाढले आहे. नेत्रदानाचा उपयोग सर्वच अंध लोकांसाठी होऊ शकत नाही, ज्या रुग्णांना काळ्या बुब्बुळावर टिक आहे, त्यांचा रेटिना, रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी या बाबी निरोगी आहेत, अशा रुग्णांना या नेत्रदानाचा उपयोग होतो. यांना कॉर्निअल ब्लार्इंडनेस असे म्हणतात. दरम्यान, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनील कावरखे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करुन संमतीपत्र भरुन दिले.

टॅग्स :washimवाशिम