शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

कोवळ्या पिकांवर वन्यप्राण्यांचा ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 15:42 IST

वाशिम: जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ४० टक्क्यांहून अधिक उरकली असून, उगवलेल्या हरभरा आणि गहू पिकांवर माकडे, हरीण हे वन्यप्राणी ताव मारत असल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ४० टक्क्यांहून अधिक उरकली असून, उगवलेल्या हरभरा आणि गहू पिकांवर माकडे, हरीण हे वन्यप्राणी ताव मारत असल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान होत आहे. या पीक नुकसानासाठी वनविभागाने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यात ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी नियोजित करण्यात आली असून, सद्यस्थितीत ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणीही झाली आहे. गहू आणि हरभरा पिक वितभर वाढले असताना या कोवळ्या पिकांवर माकडे आणि हरणांचे कळप ताव मारू न शेतकºयांचे नुकसान करीत आहेत. भारनियमनाने त्रस्त असलेला शेतकीर रात्ररात्र जागून पाणी देत पिकांना वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असताना वन्यप्राणी सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास कळपाने या पिकांवर ताव मारताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी वैतागले असून, उभ्या पिकांचे नुकसान होत असतानाही त्यांना ती वाचविणेही कठीण झाले आहे. या पीक नुकसानाची पाहणी करू शेतकºयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. अडीच एकरातील गहू, हरभरा फस्तवाशिम तालुक्यात दगड उमरा परिसरात रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असून, ही पिके आता बहरत असताना वन्यप्राण्यांनी पिकांत धुमाकूळ घातला आहे. शिवारातील एका शेतकºयाने अडिच एकरात पेरलेला हरभरा आणि गहु पिक माकडे आणि हरणांच्या कळपाने पूर्ण फस्त केले आहे. या नुकसानाची वनविभागाने पाहणी करून नूकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयाने केली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी