शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

पुलाच्या खचलेल्या कडांमुळे अपघाताची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 7:01 PM

मंगरुळपीर तालुक्यातील काही पुलांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नादुरुस्त पुलांमुळे अपघाताची भिती असल्याने हे पूल दुरुस्त करणे आवश्यक आहे.

वाशिम, दि. 25 - मंगरुळपीर तालुक्यातील काही पुलांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नादुरुस्त पुलांमुळे अपघाताची भिती असल्याने हे पूल दुरुस्त करणे आवश्यक आहे. शहरालगत असलेल्या मानोरा मार्गावरील अरुणावती नदीच्या पुलाचे कठडे पूर्णपणे खचल्यामुळे येथून वाहनधारकांना काळजीपूर्वकच वाहन चालवावे लागत असल्याचे पाहायला मिळते. याची बांधकाम विभागाने दखल घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मंगरुळपीर शहराच्या बाहेरून अरू णावती ही नदी वाहते.  शहरातून जाणाºया मानोरा मार्गावर या नदीवर वाहतुकीसाठी अनेक वर्षांपूर्वी एक पूल बांधण्यात आला आहे. सद्यस्थितीत या पुलाची अवस्था गंभीर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूच्या कडा खचल्या असून, भिंतीही जीर्ण झाल्या आहेत. या पुलाची उंचीही खूप कमी आहे. एखाद वेळी नदीला पूर आल्यास पुलावरून फुट, दोन फूट पाणी वाहते. अशात पुल दिसतही नाही. त्यामुळे वाहनधारकांनी पुलावरून पाणी वाहत असताना वाहन नेण्याचा प्रयत्न केल्यास अपघात घडण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. त्यातच पुलाची रुंदी कमी असल्याने वाहनांची वर्दळ वाढून एकाच वेळी दोन तीन वाहने पुलावर आल्यास मार्ग काढण्याच्या प्रयत्नात एखादे वाहन पुलावरून खाली कोसळून मोठा अपघात होण्याचीही दाट शक्यता आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून हीच स्थिती असतानाही बांधकाम विभागाच्यावतीने या पुलाची उंची वाढविणेच काय, तर पुलास कठडे बसविण्याची तसदीही घेतली नाही.