शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

वाशिम शहरातील पाण्याच्या विहिरी बुजल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 18:00 IST

वाशिम : शहरात कधीकाळी ठिकठिकाणी पाण्याच्या विहिरी होत्या. या विहिरींच्या पाण्यावरच नागरिकांची पाण्याची गरज भागत असे. सद्य:स्थितीत मात्र बहुतांश विहिरी कचरा टाकून अथवा ‘ले-आऊट’ला अडथळा ठरत असल्याने बुजविण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरात कधीकाळी ठिकठिकाणी पक्क्या पाण्याच्या विहिरी होत्या. या विहिरींच्या पाण्यावरच नागरिकांची पाण्याची गरज भागत असे. सद्य:स्थितीत मात्र बहुतांश विहिरी कचरा टाकून अथवा ‘ले-आऊट’ला अडथळा ठरत असल्याने बुजविण्यात आल्या आहेत. यामागे प्रशासनाच्या बेफिकीरीसोबतच नागरिकांची उदासिनताही कारणीभूत मानली जात आहे. नव्या वसाहती विकसीत होण्यापूर्वी वाशिम शहरातील देवपेठ, गणेशपेठ, शुक्रवारपेठ, माहुरवेस, गोंदेश्वर, काळेफाईल, अल्लडाप्लॉट आदी जुन्या वसाहतींमध्ये पक्क्या पाण्याच्या विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यावरच नागरिकांची पिण्याच्या पाण्यासह वापरण्यासाठी लागणाºया पाण्याचीही गरज भागत असे. कालांतराने मात्र वाशिममध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होवून मुबलक पाणाी मिळायला लागल्याने नागरिकांनी विहिरींच्या जतनाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. विशेष गंभीर बाब म्हणजे कधीकाळी पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून गणल्या जाणाºया विहिरी अडथळा ठरायला लागल्याने अनेक विहिरी दैनंदिन घरातून बाहेर पडणाºया कचरा टाकून बुजविण्यात आल्या; तर काही विहिरी ‘ले-आऊट’ विकसीत करित असताना बुजल्या गेल्या. त्यामुळे सद्या शहरातील विहिरींची संख्या जेमतेम असून दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणाºया भीषण पाणीटंचाईवर मात करणे यामुळे अशक्य ठरत आहे.

टॅग्स :washimवाशिम