शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वाशिम शहरातील पाण्याच्या विहिरी बुजल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 18:00 IST

वाशिम : शहरात कधीकाळी ठिकठिकाणी पाण्याच्या विहिरी होत्या. या विहिरींच्या पाण्यावरच नागरिकांची पाण्याची गरज भागत असे. सद्य:स्थितीत मात्र बहुतांश विहिरी कचरा टाकून अथवा ‘ले-आऊट’ला अडथळा ठरत असल्याने बुजविण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरात कधीकाळी ठिकठिकाणी पक्क्या पाण्याच्या विहिरी होत्या. या विहिरींच्या पाण्यावरच नागरिकांची पाण्याची गरज भागत असे. सद्य:स्थितीत मात्र बहुतांश विहिरी कचरा टाकून अथवा ‘ले-आऊट’ला अडथळा ठरत असल्याने बुजविण्यात आल्या आहेत. यामागे प्रशासनाच्या बेफिकीरीसोबतच नागरिकांची उदासिनताही कारणीभूत मानली जात आहे. नव्या वसाहती विकसीत होण्यापूर्वी वाशिम शहरातील देवपेठ, गणेशपेठ, शुक्रवारपेठ, माहुरवेस, गोंदेश्वर, काळेफाईल, अल्लडाप्लॉट आदी जुन्या वसाहतींमध्ये पक्क्या पाण्याच्या विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यावरच नागरिकांची पिण्याच्या पाण्यासह वापरण्यासाठी लागणाºया पाण्याचीही गरज भागत असे. कालांतराने मात्र वाशिममध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होवून मुबलक पाणाी मिळायला लागल्याने नागरिकांनी विहिरींच्या जतनाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. विशेष गंभीर बाब म्हणजे कधीकाळी पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून गणल्या जाणाºया विहिरी अडथळा ठरायला लागल्याने अनेक विहिरी दैनंदिन घरातून बाहेर पडणाºया कचरा टाकून बुजविण्यात आल्या; तर काही विहिरी ‘ले-आऊट’ विकसीत करित असताना बुजल्या गेल्या. त्यामुळे सद्या शहरातील विहिरींची संख्या जेमतेम असून दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणाºया भीषण पाणीटंचाईवर मात करणे यामुळे अशक्य ठरत आहे.

टॅग्स :washimवाशिम