शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वृक्ष जगविण्यासाठी हंड्याने पाणी; टनका ग्रामस्थांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 15:41 IST

पावसाने दडी मारल्याने वृक्ष कोमेजून जावू नये याकरिता हंडयाने पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील टनका ग्रामपंचायतच्या सरपंचाने आधी ग्रामस्थांनी वृक्ष लावण्याचा पुरावा दाखविल्याशिवाय कोणताही दाखला मिळणार नसल्याचा  उपक्रम राबविला. यामुळे मोठया प्रमाणात गावात वृक्षारोपण झाले. रस्त्याच्या दुतर्फा झाडे व ट्रीगार्ड लागलेत. पावसाने दडी मारल्याने वृक्ष कोमेजून जावू नये याकरिता हंडयाने पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतला. असून या उपक्रमाचे नागरिकांतून कौतूक केल्या जात आहे.वाशिम तालुकयातील छोटेसे परंतु नवनविन उपक्रम राबवून चर्चेत राहणारी ग्रामपंचायत म्हणून टनका ओळखल्या जाते. तेथील सरपंच राध्येश्याम गोदारा यांच्या संकल्पनेतून नवनविन उपक्रम राबविण्यात येत आहे. पावसाळयात जाणवणारी पाणी टंचाईवर तोडगा असो की जास्तीत जास्त वृक्षारोपण व्हावे यासाठी राबविल्या उपक्रमाचे जिल्हयात स्वागत करण्यात आले. सद्यस्थितीत पावसाने दडी मारली आहे. शेतकºयांचे पीके संकटात आहेत तर ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गंत करण्यात आलेले वृक्षही संकटात आहेत. संपूर्ण गावकºयांनी केलेली मदत व्यर्थ जावू नये याकरिता सरपंच राध्येशाम गोदारा यांनी लावण्यात आलेल्या झाडांना हंडयात पाणी भरुन देत आहेत.  त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतूक केल्या जात आहे. या कार्याला गावकरयांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. टनका ग्रामपंचातयच्यावतिने जवळपास ९०० झाडे लावण्यात आली आहे. या सर्व झाडांना जनावरांपासून वाचविण्यासाठी आकर्षक व रस्त्यावरुन जातांना सर्वत्र हिरवळ दिसेल असे टिगार्ड उभारण्यात आले आहे. कमी खर्चात खूप छान टिगार्ड तयार करुन वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत