शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पुनरूज्जीवीत पाणीपुरवठा योजनांतर्गत ६७ गावांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 15:25 IST

६७ गावांसाठी असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून पुनरूज्जीवीत करण्यात आल्याने लाखो लोकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनासाठी ८ कोटी ८० लाख २६ हजार ३०० रुपयांचा निधी देण्यात आला. देखभाल-दुरूस्ती, संचलन व संनियंत्रणाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने स्विकारून सर्व ठिकाणची कामे पूर्ण केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बंद पडलेल्या उंबर्डाबाजार ९ गावे, म्हसणी १६ गावे, दुबळवेल-३ गावे, जऊळका रेल्वे-३ गावे, वनोजा-४ गावे, चांडस-६ गावे, चिचांबाभर-४ गावे, भामदेवी-६ गावे यासह वार्ला ८ गावे आणि करडा ८ गावे, अशा ६७ गावांसाठी असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून पुनरूज्जीवीत करण्यात आल्याने लाखो लोकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत शासनाने ३१ डिसेंबर २०१६ च्या अध्यादेशानुसार जिल्ह्यातील करडा, उंबर्डाबाजार, म्हसणी आणि वारला या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या पुनरूज्जीवनास मंजूरात देवून ५ कोटी ३१ लाख ७१ हजार रुपये निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला दिला होता. यासह ९ फेब्रूवारी २०१७ च्या अध्यादेशानुसार, भामदेवी, चांडस, दुबळवेल, जऊळका रेल्वे, वनोजा आणि चिचांबाभर येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनासाठी ८ कोटी ८० लाख २६ हजार ३०० रुपयांचा निधी देण्यात आला. त्यातून सदर योजनांचे पुनरूज्जीवन करण्यासोबतच पुढील देखभाल-दुरूस्ती, संचलन व संनियंत्रणाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने स्विकारून सर्व ठिकाणची कामे पूर्ण केली आहेत. सद्या नळ पाणीपुरवठांकरिता आवश्यक असलेले पाणी देखील उपलब्ध असल्याने संबंधित सर्व गावांना पुरेसे पाणी पुरविले जात असल्याची माहिती मजिप्राचे कार्यकारी अभियंता के.के.जीवने यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी