शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

काजळेश्वर, केनवड परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 16:02 IST

नळ योजनेचा पाणीपुरवठा १० ते १५ दिवसाआड होत असल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे.

केनवड/काजळेश्वर : रिसोड तालुक्यातील केनवड आणि कारंजा तालुक्यातील काजळे्श्वर येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून, नळ योजनेचा पाणीपुरवठा १० ते १५ दिवसाआड होत असल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे.केनवड : मेहकर ते मालेगाव मार्गावर वसलेल्या केनवड येथे ग्रामपंचायतच्या नळ योजनेद्वारा पाणीपुरवठा होतो. योग्य नियोजन नसल्यामुळे कधी १० व्या दिवशी तर कधी १७ व्या दिवशी नळ येतात. गावातील विहिरींनी तळ गाठल्याने ग्रामस्थांना एक ते दीड किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. तीन, चार दिवसाआड पाणीपुरवठा होईल, एवढा जलसाठा विहिरीमध्ये आहे. परंतू, नियोजन नसल्यामुळे नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने गावकºयांना शेतातील विहिरींमधून पाणी आणावे लागत आहे. लहान मुलांसह महिला व आबालवृद्धांनादेखील दूरवरून पाणी आणावे लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.काजळेश्वर उपाध्ये : येथील विहीरीत पाणीसाठा असूनही गावकºयांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही. वीज भारनियमनामुळे जलकुंभ भरण्यास विलंब लागतो. याचा फटका गावकºयांना बसत आहे. महावितरणने विद्युत खांबावर तारजोडणी केली नाही. त्यामुळे पाण्यासाठी गावकºयांना वैताग झाला आहे. कुपनलिकेचा आधार घेत गावकरी, महिला पुरुष मे महिन्याच्या उकाडयात सकाळ, दुपार, रात्री या वेळेत गर्दी नसेल तेव्हा पाणी भरत असल्याचे दिसून येते. तर गुरांकरीता पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था महेंद्रा पाटील उपाध्ये आणि दिलीप पा. उपाध्ये या बंधूंनी त्यांच्या हौदावर केली आहे. मे महिन्यात पाण्यासाठी गावकºयांची गैरसोय होत असल्याने याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी महादेव टेलर जाधव यांनी १७ मे रोजी केली.

 काजळेश्वरला पाणी पुरवठा करणाºया विहिरीवर स्वतंत्र रोहित्र मंजूर आहे. मात्र विद्युत खांबावर लॉकडाउनमुळे तार जोडणी बाकी आहे. येत्या तीन दिवसात महावितरणाकडून तार मिळेल व तारजोडणी झाल्यानंतर तातडीने पाणीपुरवठा केला जाईल. नितीन पा. उपाध्येसदस्य ग्रामपंचायत काजळेश्वर.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई