शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

पाणीटंचाईचा परिणाम : शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृह घाणीच्या विळख्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 15:04 IST

वाशिम : सद्या उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईची झळ प्रशासकीय कार्यालयांना देखील बसली असून पाण्याअभावी स्वच्छतागृह घाणीच्या विळख्यात अडकली आहेत. परिणामी, शासनाचा स्वच्छतेचा उद्देश असफल होत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देशासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहांची प्राधान्याने स्वच्छता असावी, असे शासनाचे निर्देश आहेत. यंदा भीषण पाणीटंचाई उद्भवली असून प्रशासकीय कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी मिळणे देखील दुरापास्त झाले आहे.स्वच्छतागृहांमधील नळ कायमस्वरूपी बंद राहत असल्याचे दिसून येत आहे. 

वाशिम : सद्या उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईची झळ प्रशासकीय कार्यालयांना देखील बसली असून पाण्याअभावी स्वच्छतागृह घाणीच्या विळख्यात अडकली आहेत. परिणामी, शासनाचा स्वच्छतेचा उद्देश असफल होत असल्याचे दिसून येत आहे. शासनामार्फत संपूर्ण राज्यात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. त्या धर्तीवर सर्व शासकीय इमारती व कार्यालयांमध्येही दैनंदिन स्वच्छता राखण्याबाबत विविध उपक्रम हाती घेण्यात यावे, अशा नगर विकास विभागाच्या सूचना आहेत. शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी बसत असलेल्या ठिकाणांचा परिसर स्वच्छ ठेवावा, शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहांची प्राधान्याने स्वच्छता असावी, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, यंदा भीषण पाणीटंचाई उद्भवली असून प्रशासकीय कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. वाशिमचे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक, तहसील यासह इतर प्रशासकीय कार्यालयांमध्ये सद्या विकतचे ‘फिल्टर’ पाणी घेवून तहान भागविली जात असल्याचे पाहावयास मिळते. या कार्यालयीन परिसरातील कुपनलिका पूर्णत: कोरड्या पडल्यामुळे स्वच्छतागृहांमध्ये वापरण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. स्वच्छतागृहांमधील नळ कायमस्वरूपी बंद राहत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिम