शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

 मंगरुळपीरमधील पाणी पुरवठ्याचा जलशुद्धीकरण प्रकल्प कुचकामी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 15:45 IST

मंगरुळपीर: नगर पालिका प्रशासनाच्यावतीने गेल्या ३५ वर्षांपूर्वी शहरवासियांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्प कुचकामी ठरत आहे.

ठळक मुद्दे मोतसावंगा धरणातून येणारे पाणी भरून ते पाणी शुद्ध करण्यासाठी त्याच ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्पही सुरू करण्यात आला.दीड महिन्यांपासून शहरवासियांना गढूळ पाणी पुरवठा होत आहे. गढूळ पाणी पिण्यात येत असल्याने नागरिकांना भीषण आजार जडण्याची भिती आहे.

मंगरुळपीर: नगर पालिका प्रशासनाच्यावतीने गेल्या ३५ वर्षांपूर्वी शहरवासियांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्प कुचकामी ठरत आहे. हा प्रकल्प निष्क्रीय झाल्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून शहरवासियांना गढूळ पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

मंगरुळपीर शहरातील ४० हजारांहून अधिक जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी शहरातील मानोली मार्गावर मोठमोठे जलकुं भ उभारण्यात आले. या जलकुंभात मोतसावंगा धरणातून येणारे पाणी भरून ते पाणी शुद्ध करण्यासाठी त्याच ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्पही सुरू करण्यात आला. गेली अनेक वर्षे शहरवासियांना या प्रकल्पामुळे शुद्ध पाणी मिळत होते; परंतु गेल्या दीड महिन्यापासून हा प्रकल्प निष्क्रीय झालेला असून, शहरवासियांना मोतसावंगा धरणातून येणारे पाणी जसेच्या तसे सोडण्यात येते. सध्या पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे पाण्यात धरणातील गाळही येत आहे. हे गढूळ पाणी पिण्यात येत असल्याने नागरिकांना भीषण आजार जडण्याची भिती आहे. पालिका प्रशासनाने याची दखल घेऊन नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. 

टॅग्स :washimवाशिमwater transportजलवाहतूक