शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जलवाहिनीला गळती ;  शिरपूरात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 15:18 IST

शिरपूरजैन : तब्बल ४ कोटी ८९ लक्ष रुपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेत विविध स्वरूपातील त्रुटी असल्याने पाणीपुरवठा प्रक्रिया विस्कळित होत आहे.

ठळक मुद्देळाव्दारे पाणी सोडल्यानंतर ज्याठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे, त्याठिकाणाहून पाण्याचा अपव्यय होत आहे. गावात चार ते पाच ठिकाणी हा प्रकार नित्यनेम घडत असतो. प्रशासनाने अंगिकारलेल्या उदासिन धोरणाप्रतीही नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.

शिरपूरजैन : तब्बल ४ कोटी ८९ लक्ष रुपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेत विविध स्वरूपातील त्रुटी असल्याने पाणीपुरवठा प्रक्रिया विस्कळित होत आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे ठिकठिकाणी पाईपलाईन लिकेज असण्यासोबतच इतर अडचणींमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणीटंचाईच्या काळात प्रशासनाने अंगिकारलेल्या उदासिन धोरणाप्रतीही नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.शिरपूरजैन हे मालेगाव तालुक्यातील तुलनेने सर्वात मोठे गाव असून गेल्या काही वर्षात गावच्या लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे पाण्याचीही गरज वाढलेली आहे. ही बाब लक्षात घेवून काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, त्यात विविध स्वरूपातील त्रुटी असल्याने सद्य:स्थितीत पाणीपुरवठ्यातही अडचणी उद्भवल्या आहेत. नळाव्दारे पाणी सोडल्यानंतर ज्याठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे, त्याठिकाणाहून पाण्याचा अपव्यय होत आहे. गावात चार ते पाच ठिकाणी हा प्रकार नित्यनेम घडत असतो. याकडे ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष पुरवून किमान टंचाईच्या काळात तरी पाण्याची काटकसर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन