शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

जलवाहिनीला गळती ;  शिरपूरात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 15:18 IST

शिरपूरजैन : तब्बल ४ कोटी ८९ लक्ष रुपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेत विविध स्वरूपातील त्रुटी असल्याने पाणीपुरवठा प्रक्रिया विस्कळित होत आहे.

ठळक मुद्देळाव्दारे पाणी सोडल्यानंतर ज्याठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे, त्याठिकाणाहून पाण्याचा अपव्यय होत आहे. गावात चार ते पाच ठिकाणी हा प्रकार नित्यनेम घडत असतो. प्रशासनाने अंगिकारलेल्या उदासिन धोरणाप्रतीही नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.

शिरपूरजैन : तब्बल ४ कोटी ८९ लक्ष रुपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेत विविध स्वरूपातील त्रुटी असल्याने पाणीपुरवठा प्रक्रिया विस्कळित होत आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे ठिकठिकाणी पाईपलाईन लिकेज असण्यासोबतच इतर अडचणींमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणीटंचाईच्या काळात प्रशासनाने अंगिकारलेल्या उदासिन धोरणाप्रतीही नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.शिरपूरजैन हे मालेगाव तालुक्यातील तुलनेने सर्वात मोठे गाव असून गेल्या काही वर्षात गावच्या लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे पाण्याचीही गरज वाढलेली आहे. ही बाब लक्षात घेवून काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, त्यात विविध स्वरूपातील त्रुटी असल्याने सद्य:स्थितीत पाणीपुरवठ्यातही अडचणी उद्भवल्या आहेत. नळाव्दारे पाणी सोडल्यानंतर ज्याठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे, त्याठिकाणाहून पाण्याचा अपव्यय होत आहे. गावात चार ते पाच ठिकाणी हा प्रकार नित्यनेम घडत असतो. याकडे ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष पुरवून किमान टंचाईच्या काळात तरी पाण्याची काटकसर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन