शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘एकबूर्जी’ प्रकल्पाच्या जलसाठ्यात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 15:08 IST

वाशिम : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबूर्जी या मध्यम जलाशयाच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, २१ फेबू्रवारीला या प्रकल्पात केवळ २५ टक्केच पाणी शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या माहितीवरून स्पष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबूर्जी या मध्यम जलाशयाच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, २१ फेबू्रवारीला या प्रकल्पात केवळ २५ टक्केच पाणी शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या माहितीवरून स्पष्ट झाले. असे असतानाही मोटारपंपांव्दारे उपसा सिंचन सुरूच असल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत.वाशिमच्या एकबुर्जी सिंचन प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी १५१.९४ मीटरची असून ११.९७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा या प्रकल्पात होतो. मात्र, योग्य नियोजनाअभावी सद्य:स्थितीत उपयुक्त जलसाठा केवळ ३.५० दशलक्ष घनमीटर अर्थात एकूण क्षमतेच्या केवळ २५ टक्केच साठा असून शहराला होणारा पाणीपुरवठा आणि उपसा पद्धतीने सिंचनाचे योग्य नियोजन न केल्यास तोंडावर असलेल्या उन्हाळ्यात वाशिमकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेन, असा जाणकारांचा अंदाज आहे. याकडे जलसंपदा विभाग, नगर परिषद प्रशासनाने लक्ष पुरवून योग्य नियोजन करावे, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे. (प्रतिनिधी)

 

रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एकबुर्जी सिंचन प्रकल्पातून उपसा पद्धतीने सिंचनाची परवानगी देण्यात आली होती. आता मात्र, संबंधित शेतकºयांनी त्यांचे मोटारपंप काढून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येईल.- प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प