शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

सिंचन तलावाचे पाणी घुसले शेतात; १० एकरातील पिक उद्ध्वस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:49 IST

वाशिम: रिसोड तालुक्यातील पिंपरखेड शेतशिवारातील १० एकर शेतात सिंचन तलावाचे पाणी घुसल्याने सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त होऊन शेतकºयाचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: रिसोड तालुक्यातील पिंपरखेड शेतशिवारातील १० एकर शेतात सिंचन तलावाचे पाणी घुसल्याने सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त होऊन शेतकºयाचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेले नुकसानग्रस्त शेतकरी अशोक विठोबा वाठोरे यांनी या संदर्भात ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.रिसोड तालुक्यातील पिंपरखेड शेतशिवारात अशोक वाठोरे यांची ३ हेक्टर २० आर म्हणजेच जवळपास १० एकर शेती आहे. या संपूर्ण शेतीत त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. सुरुवातीच्या चांगल्या पावसामुळे हे पीक बहरले. हे पीक शेंगा फुलावर असताना आॅगस्ट महिन्यात आलेल्या जोरदार पावसामुळे शेतशिवारालगत असलेल्या एकलासपूर सिंचन तलावात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आणि या तलावाचे पाणी अशोक वाठोरे यांच्या शेतात घुसले. त्यामुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त होऊन त्यांचे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणने आहे. या शेतीशिवाय त्यांच्याकडे उदर निर्वाहाचा दुसरा पर्याय नाही. त्यामुळे ते चिंताग्रस्त झाले असून, या नुकसानापोटी २ लाख रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे ३ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती