शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘जलयुक्त शिवार’च्या डोहातून रस्त्याच्या कामासाठी पाणी उपसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 14:12 IST

शेलुबाजार (वाशिम) : सन २०१६ मध्ये लोकसहभाग व सीएसआर फंडातून १९ लाख रुपये खर्चून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या डोहातून सद्या रस्त्याच्या कामासाठी बेसुमार पाणी उपसा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार (वाशिम) : सन २०१६ मध्ये लोकसहभाग व सीएसआर फंडातून १९ लाख रुपये खर्चून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या डोहातून सद्या रस्त्याच्या कामासाठी बेसुमार पाणी उपसा केला जात आहे. यामुळे डोहातील पाणीपातळी प्रचंड प्रमाणात खालावल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईचे संकेत आहेत. ही बाब लक्षता घेवून डोहातील पाणी उपसा तत्काळ बंद करावा, अशी मागणी शेलुबाजार ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या डोहामध्ये अडाण नदीचे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे शेतशिवारांमधील जलस्त्रोतांची पाणीपातळी कायम राहण्यासोबतच गुरांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय झाली होती. मात्र, सद्या सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान रस्त्यासाठी आवश्यक ठरू पाहणारे पाणी याच डोहातून उपसले जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी डोह उघडा पडला असून भविष्यात भीषण पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविण्यता येत आहे. याकडे लक्ष पुरवून प्रशासनाने तत्काळ पाणी उपसा थांबवावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने ठरावाव्दारे केली. त्याची प्रत जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार