शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

‘वॉटर कप’मधील विळेगाववासियांच्या श्रमदानाची फलश्रृती;  शेततळे भरले काठोकाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 18:16 IST

वाशिम: कारंजा तालुक्यातून वॉटर कप स्पर्धेत यंदा सहभागी झालेल्या विळेगाववासियांच्या श्रमदानाची फलश्रृती झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कारंजा तालुक्यातून वॉटर कप स्पर्धेत यंदा सहभागी झालेल्या विळेगाववासियांच्या श्रमदानाची फलश्रृती झाली आहे. येथील ग्रामस्थांच्या श्रमदानामुळे हे गाव पाणीदार झाले असून, या स्पर्धेंतर्गत खोदलेले शंभर चौरस फुट आकाराचे शेततळे आता काठोकाठ भरले आहे. याच कामगिरीमुळे हे गाव स्पर्धेत तालुक्यातून प्रथम आले आहे.पाणी फाऊंडेशनच्यावतीने यंदा आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेत कारंजा तालुक्यातील ३० गावांनी सक्रीय सहभाग घेत श्रमदानातून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे केली. यामध्ये विळेगावचाही समावेश होता. विळेगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून गावकºयांना पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत होता. प्रत्येक उन्हाळ्यात महिला, पुरुषांसह बालकांनाही पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. या पाणीटंचाईला हद्दपार करण्याचा निर्धार येथील गावकºयांनी केला आणि वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदानातून जलसंधारणाची अनेक कामे केली. माती नाला बांध, दगडी बांध, ढाळीचे बांध, गॅबियन बंधारे, सीसीटी यांच्यासह रोपवाटिका आणि शंभर चौरस मीटर आकाराच्या भव्य शेततळ्याचाही समावेश आहे. शेततळ्याच्या कठीण कामासाठी त्यांनी जेसीबी मशीनचाही आधार घेतला. आता या कामाचे फलित झाले असून, गावातील पाणी साठवण क्षमता लाखो लीटरने वाढली आहे. कारंजा तालुक्यात गुरुवार १६ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे वॉटर कप स्पर्धेत केलेल्या सर्व कामांच्या ठिकाणी मोठा जलसंचय झाला असून, येथील शेततळे आता काठोकाठ भरले आहे. त्यामुळे विळेगाववासियांची पाणीटंचाईची समस्या कायमच मिटणार आहे.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा