शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून विहिर पूनर्भरण; आसरा माता मंडळाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:09 IST

वाशिम :  पाणी हे जीवन आहे, पाण्याचा वापर जपून करा अशी जनजागृती करीत लोकसहभागातून विहिर पूर्नभरण करुन एक आगळा वेगळा उपक्रम वाशिम येथील आसरा माता मंडळाच्यावतिने करण्यात आला.

ठळक मुद्देउपमुख्याध्यापक सुरेश विष्णुपंत खरावण यांनी जलपूर्नभरणाचा विचार काही वर्षांआधी परिसरातील नागरिकांसमोर मांडला. दरवर्षी जाणवणारी पाणी टंचाई दूर झाल्याने दरवर्षी विहिर पूनर्भरण कार्यक्रम स्वयंस्फुर्तीन नागरिक एकत्र येवून करताहेत.

- नंदकिशोर नारे वाशिम :  पाणी हे जीवन आहे, पाण्याचा वापर जपून करा अशी जनजागृती करीत लोकसहभागातून विहिर पूर्नभरण करुन एक आगळा वेगळा उपक्रम वाशिम येथील आसरा माता मंडळाच्यावतिने करण्यात आला.  या जलपूर्नभरण कार्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.वाशिम शहरातील काटीवेश, सुभाष चौक परिसरात दरवर्षी जाणवत असलेली पाणी टंचाई लक्षात घेता सदर उपक्रम याच भागातील रविवासी तथा उपमुख्याध्यापक सुरेश विष्णुपंत खरावण यांनी जलपूर्नभरणाचा विचार काही वर्षांआधी परिसरातील नागरिकांसमोर मांडला. त्याला नागरिकांनी होकार दिला. त्यानंतर लोकसहभागातून झालेल्या कामामुळे दरवर्षी जाणवणारी पाणी टंचाई दूर झाल्याने दरवर्षी विहिर पूनर्भरण कार्यक्रम स्वयंस्फुर्तीन नागरिक एकत्र येवून करताहेत. त्याचा फायदा या परिसरातील नागरिकांना असा झाला की, दरवर्षी वाशिम शहरामध्ये सर्वत्र पाणी टंचाई जाणवत असतांना या भागात मात्र पाण्याची मोठया प्रमाणात रेलचेल असते. जलसंकटावर मात करण्यासाठी खरावण यांच्या पुढाकाराने व परिसरातील नागरिकांच्या सहायाने केलेल्या विहिर पूनर्भरण ठिकाणी घराच्या छतावरील पाणी सोडले तर याचा फायदा होईल म्हणून २५ बाय २५ फूट टिन व १५ बाय १५ चा स्लॅब यावर पडणारे पावसाचे पाणी पाईपव्दारे गाळून विहिरीत सोडावे असा विचार आला.  परंतु हे करतांना विहिरीचे व घराचे अंतर ६० फूट लांब असल्याने येणारा खर्च परवडण्यासारखा नव्हता. म्हणून त्यांनी एका दोघांचे सहकार्य घेवून हा उपक्रम राबवायचा ठरविले. शेजारीच राहत असलेले राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे सचिव डॉ. प्रदिप फाटक, पुरुषोत्तम दुरतकर त्यांच्याकडे ही कल्पना मांडली.  त्यांनी लगेच होकार दिल्याने आसरा माता मंडळाच्यावतिने अशा बॅनरखाली डॉ. प्रदिप फाटक यांच्या हस्ते नारळ फोडून रितसर उदघाटन झाले. त्याचा फायदा उन्हाळयात जाणवणाºया पाणी टंचाईतून झाला. आता दरवर्षी हा उपक्रम नित्यनेमाने राबविण्यात येत असून यामध्ये दिवसेंदिवस नागरिकांचा सहभागही वाढतोय. पावसाळा सुरु होण्याआधी दरवर्षी  याचप्रकारे सतत पाईप लावणे व पावसाळा संपला की, व्यवस्थित काढण्याची जबाबदारी आजही पार पाडल्या जात आहे. यावर्षी या लोकसहभागामध्ये महिलांनी सुध्दा स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद नोंदवून या मोलाच्या कार्याला हातभार लावला. या आसरा माता मंडळाच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतूक केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी