शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कारंजात खोलीकरणातून नाल्यांचा संगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 13:19 IST

कारंजा [वाशिम] : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस)सामंजस्य करारातून जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानातून जलसंधारणाची शेकडो कामे करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा [वाशिम] : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस)सामंजस्य करारातून जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानातून जलसंधारणाची शेकडो कामे करण्यात येत आहेत. या अंतर्गत कारंजा तालुक्यातील पानविहीर येथे लघू पाटबंधारे विभागाने दोन नाल्यांचे खोलीकरण करताना त्यांचा सुरेख संगम केला आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे. राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून राज्यभरात सुजलाम, सुफलाम अभियान राबवून जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात ४९ शेततळी, नदी खोलीकरण, नाला खोलीकरण, सीसीटी, डीप सीसीटी, ढाळीच्या बांधासह जलसंधारणाची इतर अनेक कामे केली जात आहेत. महसून विभाग, कृषी विभाग, जि.प. लघू सिंचन विभाग, वनविभाग आणि लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने ही कामे करण्यात येत आहेत. याच अभियानांतर्गत कारंजा तालुक्यातील पानविहीर येथे बुजलेल्या दोन नाल्यांचे खोलीकरण लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. दोन वेगवेगळ्या दिशेतून येणाºया या नाल्यांचे खोदकाम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आणि हे दोन्ही नाले तिसºया नाल्यास जोडण्यात आल्याने या नाल्यांचा संगमच झाला आहे. याकरिता शाखा अभियंता अब्दुल सईद हे सहकार्य करत आहे या कामांमुळे पानविहीर येथील पाणी पातळी वाढण्यासह नाल्यातील पाण्याचा लाभ शेतकºयांना होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा