शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

अडोळ प्रकल्प तुडूंब; पण सिंचनासाठी वीजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 14:17 IST

शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पात सध्या १०० टक्के जलसाठा असल्यामुळे सिंचनाच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत. मात्र, दुसरीकडे पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा नसल्याने ४०० हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पात सध्या १०० टक्के जलसाठा असल्यामुळे सिंचनाच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत. मात्र, दुसरीकडे पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा नसल्याने ४०० हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यावर्षी मालेगाव तालुक्यात बºयापैकी पाऊस पडला. त्यामुळे सिंचन प्रकल्पात समाधानकारक जलसाठा आहे. शिरपूरपासून नजीक असलेला अडोळ सिंचन प्रकल्प तर १०० टक्के तुडुंब भरला आहे. त्यामुळे वाघी, खंडाळा, ढोरखेडा, बोराळा, शेलगाव यासह इतर गावच्या शेतकºयांना रब्बी हंगामात सिंचन करता येईल, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. १०० टक्के जलसाठा उपलब्ध असला तरी सिंचनासाठी लागणारी वीज या परिसरातील शेतकºयांना आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. शिरपूर येथे उभारणी केलेल्या ३३ केव्ही उपकेंद्रातील ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर मागील महिन्यात कामरगाव येथील वीज उपकेंद्रात स्थलांतरीत केल्याने शिरपूर परिसरातील वीजपुरवठा अनियमित झाला. वीजपुरवठ्याची समस्या अद्याप निकाली निघाली नसल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण झाला आहे. अडोळ प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असतानाही वीजपुरवठ्याअभावी सिंचन करता येत नसल्याची आपबिती वाघी, खंडाळा, ढोरखेडा, बोराळा, शेलगाव यासह इतर गावच्या शेतकºयांनी कथन केली. शिरपूर परिसरातील वीजसमस्या निकाली काढावी, अशी मागणी शेतकºयांनी बुधवारी केली.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी