शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

अडोळ प्रकल्प तुडूंब; पण सिंचनासाठी वीजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 14:17 IST

शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पात सध्या १०० टक्के जलसाठा असल्यामुळे सिंचनाच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत. मात्र, दुसरीकडे पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा नसल्याने ४०० हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पात सध्या १०० टक्के जलसाठा असल्यामुळे सिंचनाच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत. मात्र, दुसरीकडे पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा नसल्याने ४०० हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यावर्षी मालेगाव तालुक्यात बºयापैकी पाऊस पडला. त्यामुळे सिंचन प्रकल्पात समाधानकारक जलसाठा आहे. शिरपूरपासून नजीक असलेला अडोळ सिंचन प्रकल्प तर १०० टक्के तुडुंब भरला आहे. त्यामुळे वाघी, खंडाळा, ढोरखेडा, बोराळा, शेलगाव यासह इतर गावच्या शेतकºयांना रब्बी हंगामात सिंचन करता येईल, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. १०० टक्के जलसाठा उपलब्ध असला तरी सिंचनासाठी लागणारी वीज या परिसरातील शेतकºयांना आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. शिरपूर येथे उभारणी केलेल्या ३३ केव्ही उपकेंद्रातील ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर मागील महिन्यात कामरगाव येथील वीज उपकेंद्रात स्थलांतरीत केल्याने शिरपूर परिसरातील वीजपुरवठा अनियमित झाला. वीजपुरवठ्याची समस्या अद्याप निकाली निघाली नसल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण झाला आहे. अडोळ प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असतानाही वीजपुरवठ्याअभावी सिंचन करता येत नसल्याची आपबिती वाघी, खंडाळा, ढोरखेडा, बोराळा, शेलगाव यासह इतर गावच्या शेतकºयांनी कथन केली. शिरपूर परिसरातील वीजसमस्या निकाली काढावी, अशी मागणी शेतकºयांनी बुधवारी केली.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी