शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

वाशिमचा नारायण व्यास सायकलने गाठणार वाघा बॉर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 16:45 IST

कसून तयारी : शांती, एकात्मतेचा संदेश घेऊन १ मार्चला होणार रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील सायकलपटू नारायण व्यास हे शांती व एकात्मतेचा संदेश देत वाशिम ते वाघा बॉर्डर हे अंतर सायकलने पूर्ण करणार आहे. त्यासाठी त्याची दिवसरात्र कसून तयारी सुरू असून १ मार्चला तो वाशिम येथून रवाना होणार आहे. पाच राज्य ओलांडून १२ मार्चपर्यंत वाघा बॉर्डर गाठण्याचा मानस त्याने व्यक्त केला.यासंदर्भात अधिक माहिती देताना नारायणने सांगितले, की सद्याच्या धकाधकीच्या युगात प्रत्येकास विविध स्वरूपातील शारिरीक व्याधींनी त्रस्त केले आहे. दैनंदिन सायकल चालवून व्याधींना दुर ठेवणे शक्य आहे, हा संदेश देण्यासाठी सायकलने वाशिम ते वाघा बॉर्डर हे अंतर पूर्ण करण्याचे ध्येय आपण बाळगले. याशिवाय सद्या देशाचे वातावरण अस्थिर झाले आहे. ते स्थिर होऊन शांती व एकात्मता नांदावी, हा संदेश देखील यामाध्यमातून आपण देणार आहोत. वाशिमवरून इंदौर, उज्जैन, कोटा राजस्थान, अजमेर, पुष्कर, सालासर, हिसार, हरियाणा, अमृतसर ते वाघा बॉर्डर असा आपला प्रवास राहणार असून तो १२ दिवसांत पूर्ण करण्याचे ध्येय बाळगल्याची माहिती नारायण व्यासने दिली. त्यासाठी गत काही दिवसांपासून सातत्याने सायकल चालविण्याचा सराव आपण करित असल्याचेही तो म्हणाला.
टॅग्स :washimवाशिमWagha Borderवाघा बॉर्डर