शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

निती आयोगाच्या मुल्यमापनात वाशिम जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 18:15 IST

योजनांच्या अंमलबजावणीत वाशिम जिल्हा राज्यात अव्वल ठरत आहे.

ठळक मुद्दे मुल्यमापनात देशात वाशिम जिल्हा प्रथम क्रमांकावर होता.महाराष्ट्रातील वाशिम, उस्मानाबाद, गडचिरोली व नंदुरबार अशा चार जिल्ह्यांचा समावेश आहे.

वाशिम : निती आयोगामार्फत देशातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या ११५ जिल्ह्यांची आकांक्षित जिल्हे म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या जिल्ह्यांचा विकास साधण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीत वाशिम जिल्हा राज्यात अव्वल ठरत आहे.मागास भागातील जिल्ह्यांचा विकास व्हावा उद्देशाने केंद्र सरकारच्या नीती आयोगाने देशातील ११५ जिल्ह्यांची निवड जानेवारी २०१८ मध्ये केली होती. कृषी, शिक्षण, आरोग्य आणि आहार, आर्थिक स्वायत्तता व कौशल्य विकास तसेच पायाभूत सुविधा या पाच निकषांच्या आधारे जिल्ह्यांची यादी तयार केली. यामध्ये महाराष्ट्रातील वाशिम, उस्मानाबाद, गडचिरोली व नंदुरबार अशा चार जिल्ह्यांचा समावेश आहे. मागास जिल्ह्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबविल्या जातात. शिक्षण, आरोग्य, कृषी, आर्थिक घटक, कौशल्य विकास आणि मूलभूत सुविधा या आधारावर देशातील आकांक्षित जिल्ह्यांचे दर महिन्याला मूल्यमापन करण्यात येते. या मुल्यमापनात राज्यात वाशिम जिल्हा अव्वल ठरला आहे. फेब्रुवारी २०१९ या महिन्यात तर मुल्यमापनात देशात वाशिम जिल्हा प्रथम क्रमांकावर होता.

टॅग्स :washimवाशिम