शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाऊलवाट रुतली चिखलात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 14:52 IST

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतांमध्ये ये-जा करण्यासाठी असलेल्या शंभरावर पांदन रस्त्यांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतांमध्ये ये-जा करण्यासाठी असलेल्या शंभरावर पांदन रस्त्यांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे. ओबडधोबड स्वरूपात असलेल्या या रस्त्यांवर सद्य:स्थितीत पावसाच्या पाण्याचे डबके आणि चिखल साचल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे दरवर्षीच पावसाळ्यात हा प्रश्न उद्भवत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.शासनाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजी पालकमंत्री पाणंद, शेत रस्ते योजना जाहीर केली. आवश्यक असलेली यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी आणि पिकलेला शेतमाल बाजारात पोहचविण्यासाठी शेतीला बारमाही चांगल्या दर्जाच्या शेतरस्त्यांची गरज आहे. विशेषत: पावसाळ्यात पेरणी, मळणी, कापणी व इतर कामे यंत्रांमार्फत केली जातात. या यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी पांदन रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील शंभरपेक्षा अधिक ठिकाणच्या पांदन रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवर सर्वत्र पावसाच्या पाण्याचे डबके साचण्यासह चिखल निर्माण झाल्याने त्यातून मार्गक्रमण करणे शेतकºयांना अशक्य होत आहे.असे असताना अतिक्रमणात अडकलेले पांदन रस्ते मोकळे करणे, गौणखनिज वापरून अशा रस्त्यांची किमान डागडूजी करणे किंवा शक्य असेल त्याठिकाणी चांगल्या दर्जाचे पांदन रस्ते तयार करण्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. यामुळे शेतकºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी