शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाऊलवाट रुतली चिखलात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 14:52 IST

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतांमध्ये ये-जा करण्यासाठी असलेल्या शंभरावर पांदन रस्त्यांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतांमध्ये ये-जा करण्यासाठी असलेल्या शंभरावर पांदन रस्त्यांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे. ओबडधोबड स्वरूपात असलेल्या या रस्त्यांवर सद्य:स्थितीत पावसाच्या पाण्याचे डबके आणि चिखल साचल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे दरवर्षीच पावसाळ्यात हा प्रश्न उद्भवत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.शासनाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजी पालकमंत्री पाणंद, शेत रस्ते योजना जाहीर केली. आवश्यक असलेली यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी आणि पिकलेला शेतमाल बाजारात पोहचविण्यासाठी शेतीला बारमाही चांगल्या दर्जाच्या शेतरस्त्यांची गरज आहे. विशेषत: पावसाळ्यात पेरणी, मळणी, कापणी व इतर कामे यंत्रांमार्फत केली जातात. या यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी पांदन रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील शंभरपेक्षा अधिक ठिकाणच्या पांदन रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवर सर्वत्र पावसाच्या पाण्याचे डबके साचण्यासह चिखल निर्माण झाल्याने त्यातून मार्गक्रमण करणे शेतकºयांना अशक्य होत आहे.असे असताना अतिक्रमणात अडकलेले पांदन रस्ते मोकळे करणे, गौणखनिज वापरून अशा रस्त्यांची किमान डागडूजी करणे किंवा शक्य असेल त्याठिकाणी चांगल्या दर्जाचे पांदन रस्ते तयार करण्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. यामुळे शेतकºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी