शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाऊलवाट रुतली चिखलात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 14:52 IST

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतांमध्ये ये-जा करण्यासाठी असलेल्या शंभरावर पांदन रस्त्यांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतांमध्ये ये-जा करण्यासाठी असलेल्या शंभरावर पांदन रस्त्यांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे. ओबडधोबड स्वरूपात असलेल्या या रस्त्यांवर सद्य:स्थितीत पावसाच्या पाण्याचे डबके आणि चिखल साचल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे दरवर्षीच पावसाळ्यात हा प्रश्न उद्भवत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.शासनाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजी पालकमंत्री पाणंद, शेत रस्ते योजना जाहीर केली. आवश्यक असलेली यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी आणि पिकलेला शेतमाल बाजारात पोहचविण्यासाठी शेतीला बारमाही चांगल्या दर्जाच्या शेतरस्त्यांची गरज आहे. विशेषत: पावसाळ्यात पेरणी, मळणी, कापणी व इतर कामे यंत्रांमार्फत केली जातात. या यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी पांदन रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील शंभरपेक्षा अधिक ठिकाणच्या पांदन रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवर सर्वत्र पावसाच्या पाण्याचे डबके साचण्यासह चिखल निर्माण झाल्याने त्यातून मार्गक्रमण करणे शेतकºयांना अशक्य होत आहे.असे असताना अतिक्रमणात अडकलेले पांदन रस्ते मोकळे करणे, गौणखनिज वापरून अशा रस्त्यांची किमान डागडूजी करणे किंवा शक्य असेल त्याठिकाणी चांगल्या दर्जाचे पांदन रस्ते तयार करण्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. यामुळे शेतकºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी