शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या ‘सदानंद’ची स्वच्छता जनजागृतीसाठी ‘वाशिम ते दिल्ली’ वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 14:18 IST

गाडगेबाबांच्या वेशभूषेत  स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रध्देबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम ते दिल्ली सायकलने  वारी १० जानेवारीपासून सुरु केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  वाशिम : स्वत: हलाखीचे जीवन जगून दुसºयासाठी काहीतरी करण्याची जिद्द असलेले कमीच. परंतु वाशिम शहरातील सदानंद गजानन तायडे हा युवक त्यापासून अपवाद आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाचे धडे  देणाºया या ध्येयवेडा या युवकाने चक्क आता गाडगेबाबांच्या वेशभूषेत  स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रध्देबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम ते दिल्ली सायकलने  वारी १० जानेवारीपासून सुरु केली आहे. यापूर्वीही स्वच्छतेचा संदेश भाविकांपर्यंत पोहचविण्यासाठी पंढरपूर यात्रेदरम्यान तेथे जावून स्वच्छता करुन जनजागृती केली होती.वाशिम येथील रहिवासी सदानंद गजानन तायडे हा कॉलेज जिवनापासूनच विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. स्वच्छतेबाबत आगळे-वेगळे उपक्रम राबवून त्याने राज्यात आपले नावलौकीक केले आहे. पंढरपूर यात्रेत गाडगेबाबांची वेशभूषा करीत संपूर्ण रस्ते झाडण्याच्या कार्यापासून तर अंधश्रध्दा निर्मूलन, बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, मतदार जनजागृतीसह अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा जणू विडाच उचलला. आता तर त्याने चक्क स्वच्छता जनजागृतीबाबत दिल्लीपर्यंत सायकलवारी सुरु केली. या रॅलीमध्ये सदानंद ज्या गावात मुक्काम करेल त्या गावाची संपूर्ण आधी स्वच्छता करेल व नंतर त्या गावात पोटासाठी अन्न व ग्रामपंचायत, आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपले मुक्काम करुन पुढचा प्रवास करणार आहे. १० जानेवारीपासून मराठवाडयातील तसेच वाशिमपासून जवळच असलेले गोरेगाव येथील आपल्या शेतामधून सकाळी १० वाजता सुरुवात केली. तेथून सदानंदने आपले गाव वाशिमातून पुढचा प्रवास सुरु केला आहे. आपला देश स्वच्छ व सुंदर रहावा याकरिता आपण प्रयत्न करीत आहे. आधि गावपातळीवर नंतर शहर पातळीवर आपण मोठया प्रमाणात स्वच्छता अभियान व त्याबाबत जनजागृती केली. आता थेट दिल्लीपर्यंत जावून रस्त्यात लागणाºया सर्व गावांना भेटी देवून जनजागृती करणार आहे. हे करताना मिळणारे आत्मिक समाधान औरच आहे. मी शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना झोपडपट्टीत जावून शिक्षण दिले. आज मी दिलेले शिक्षण कितपत कामी आले याकरिता पुन्हा तेथे जावून पाहिले असता ती मुले खळखळ वाचून दाखवित आहेत. त्यापेक्षा त्यांच्या पालकांकडून माणण्यात येत असलेले आभार शब्दात सांगता येत नाहीत.- सदानंद तायडे, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान