शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाशिमच्या सायकलस्वारांनी तीन दिवसांत गाठली मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 12:32 IST

वाशिम: मोरया ब्लड डोनर ग्रुप आणि वाशिम सायकल स्वार ग्रुपच्या तीन ध्येयवेड्या युवकांनी वाशिम ते मुंबई हे सहाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या तीन दिवसांत सायकलने पार करण्याची किमया केली.

ठळक मुद्देया मोहिमेत नारायण व्यास, महेश धोंगडे व अक्षय हजारे हे तीन युवक सहभागी झाले होते.  वाशिम ते लालबाग (मुंबई) या प्रवासाला १६ सप्टेंबरपासुन सुरुवात केली आणि १८ सप्टेंबर रोजी मुंबई गाठली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: मोरया ब्लड डोनर ग्रुप आणि वाशिम सायकल स्वार ग्रुपच्या तीन ध्येयवेड्या युवकांनी वाशिम ते मुंबई हे सहाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या तीन दिवसांत सायकलने पार करण्याची किमया केली. या मोहिमेचे हे सलग तिसरे वर्ष होते.  ग्लोबल वार्मिंगची समस्या, प्रदुषणमुक्ती आणि रक्तदान आणी सायकलची नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नारायण व्यास, महेश धोंगडे व अक्षय हजारे हे तीन युवक सहभागी झाले होते. ग्लोबल वार्मिंगची समस्या, प्रदुषणमुक्तीचा आणि रक्तदान श्रेष्ठ दान, सायकलचा वापर हा संदेश घेऊन  नारायण व्यास, अक्षय हजारे, महेश धोंगडे या तीन युवकांनी वाशिम ते लालबाग (मुंबई) या प्रवासाला १६ सप्टेंबरपासुन सुरुवात केली आणि १८ सप्टेंबर रोजी मुंबई गाठली. सलग तीन वर्षांपासून हे युवक सायकलद्वारे वाशिम ते मुंबई सायकल मोहीमेचे आयोजन करत आहेत.  आपल्या सायकल प्रवासात प्रतीदिन २०० किमीचा प्रवास या युवकांनी करुन दुसºया दिवशी चाकण येथे मुक्काम करुन सकाळी पुन्हा मुंबईसाठी कुच केले. १८ सप्टेंबर रोजी त्यांनी मुंबईत पाऊल ठेवत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. आपल्या सायकल प्रवासात या युवकांनी ठिकठिकाणी रक्तदान, ग्लोबल वार्मिग, प्रदुषणमुक्ती, सायकल वापरा या विषयावर जनजागृती करत रक्तदान करा, सायकलचा जास्तीत जास्त वापर करा असा संदेश दिला.

टॅग्स :washimवाशिमMumbaiमुंबई