शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

वाशिम : सत्यसाई संघटनेने राबविले दत्तक गावात स्वछता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 15:00 IST

मालेगांव : सत्यसाईं संघटनेने  वाकळवाडी हे गाव दत्तक घेतले असून संघटना त्या गावी ठिकाणी विविध उपक्रम राबवित आहे. 

ठळक मुद्देसत्यसाईं संघटनेने  वाकळवाडी हे गाव दत्तक घेतले असून संघटना त्या गावी ठिकाणी विविध उपक्रम राबवित आहे. सत्यसाईं संघटनेने  संपूर्ण गावात स्वछता अभियान राबवून साफसफाई केली. राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला त्यामुळे चांगलाच आधार मिळाला.

मालेगांव : सत्यसाईं संघटनेने  वाकळवाडी हे गाव दत्तक घेतले असून संघटना त्या गावी ठिकाणी विविध उपक्रम राबवित आहे.      सत्यसाईं संघटनेने  संपूर्ण गावात स्वछता अभियान राबवून साफसफाई केली. यामध्ये तालुक्यातील सत्यसाईं संघटने चे पदाधिकारी आणि गावातील युवक मंडळीसह महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला त्यामुळे चांगलाच आधार मिळाला.

याअभियानांतर्गत संपुर्ण वाकलवाडी या आदीवासी गावातील  नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले आदिंसह गावातील युवक व ज्येष्ठांनी हातात झाडून घेऊन गावभरात सफाई अभियान राबविले. स्वच्छ भारत, सुंदर भारतचा संदेश देत घरोघरी शौचालय बांधून त्याचा वापर करीत गाव हागणदरीमूक्त करण्याचे आवाहनही केले.                या उपक्रमात  यामधे डॉ राजाभाऊ घुगे ,भालेराव , विनोद कल्याणकर , सोपान बुढाळकर ,कीशोर तायडे, महेंद्र उम्बरकर , विजय आनकर ,  राजेश पवार , भागवत सोनोने , ईंगळे  व ब्राह्मनवाडा आणि वाकलवाडी येथील ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

सत्यसाईं संघटना विविध सामाजिक ऊपक्रम राबवित असते . यापूर्वी भामटवाडी हे १०० टक्के आदिवासी गाव दत्तक घेऊन  ८० टक्के व्यसनमुक्त केले . आता वाकळवाडी हे गाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी माता बाल सगोपन करुन मोफत प्रोटीन वाटप करण्यात येणार आहे .  रेन वाटर हार्वेस्टिंग तसेच   बाल विकास वर्ग , व्यसन मुक्ती केंद्र आदि उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

-डॉ राजाभाऊ घुगे, मालेगांव 

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान