शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

वाशिम : सत्यसाई संघटनेने राबविले दत्तक गावात स्वछता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 15:00 IST

मालेगांव : सत्यसाईं संघटनेने  वाकळवाडी हे गाव दत्तक घेतले असून संघटना त्या गावी ठिकाणी विविध उपक्रम राबवित आहे. 

ठळक मुद्देसत्यसाईं संघटनेने  वाकळवाडी हे गाव दत्तक घेतले असून संघटना त्या गावी ठिकाणी विविध उपक्रम राबवित आहे. सत्यसाईं संघटनेने  संपूर्ण गावात स्वछता अभियान राबवून साफसफाई केली. राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला त्यामुळे चांगलाच आधार मिळाला.

मालेगांव : सत्यसाईं संघटनेने  वाकळवाडी हे गाव दत्तक घेतले असून संघटना त्या गावी ठिकाणी विविध उपक्रम राबवित आहे.      सत्यसाईं संघटनेने  संपूर्ण गावात स्वछता अभियान राबवून साफसफाई केली. यामध्ये तालुक्यातील सत्यसाईं संघटने चे पदाधिकारी आणि गावातील युवक मंडळीसह महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला त्यामुळे चांगलाच आधार मिळाला.

याअभियानांतर्गत संपुर्ण वाकलवाडी या आदीवासी गावातील  नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले आदिंसह गावातील युवक व ज्येष्ठांनी हातात झाडून घेऊन गावभरात सफाई अभियान राबविले. स्वच्छ भारत, सुंदर भारतचा संदेश देत घरोघरी शौचालय बांधून त्याचा वापर करीत गाव हागणदरीमूक्त करण्याचे आवाहनही केले.                या उपक्रमात  यामधे डॉ राजाभाऊ घुगे ,भालेराव , विनोद कल्याणकर , सोपान बुढाळकर ,कीशोर तायडे, महेंद्र उम्बरकर , विजय आनकर ,  राजेश पवार , भागवत सोनोने , ईंगळे  व ब्राह्मनवाडा आणि वाकलवाडी येथील ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

सत्यसाईं संघटना विविध सामाजिक ऊपक्रम राबवित असते . यापूर्वी भामटवाडी हे १०० टक्के आदिवासी गाव दत्तक घेऊन  ८० टक्के व्यसनमुक्त केले . आता वाकळवाडी हे गाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी माता बाल सगोपन करुन मोफत प्रोटीन वाटप करण्यात येणार आहे .  रेन वाटर हार्वेस्टिंग तसेच   बाल विकास वर्ग , व्यसन मुक्ती केंद्र आदि उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

-डॉ राजाभाऊ घुगे, मालेगांव 

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान