शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

दुष्काळी मदतीबाबत शासनाच्या निर्देशांची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 16:37 IST

वाशिम : जिल्ह्यातील ७९३ गावांची पीक पैसेवारी यंदा ४७ पैसे असल्याने शासनस्तरावरून दुष्काळ जाहीर होऊन त्यानुषंगाने पुरविल्या जाणाºया सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ७९३ गावांची पीक पैसेवारी यंदा ४७ पैसे असल्याने शासनस्तरावरून दुष्काळ जाहीर.दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही याबाबत शासनस्तरावरून प्रशासनाला कुठलेच निर्देश मिळालेले नाहीत.

वाशिम : जिल्ह्यातील ७९३ गावांची पीक पैसेवारी यंदा ४७ पैसे असल्याने शासनस्तरावरून दुष्काळ जाहीर होऊन त्यानुषंगाने पुरविल्या जाणाºया सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, पैसेवारी जाहीर होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही याबाबत शासनस्तरावरून प्रशासनाला कुठलेच निर्देश मिळालेले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न अधांतरी असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. वाशिम जिल्ह्यात अधिकांश शेती क्षेत्र हे कोरडवाहू असून सिंचनाची प्रभावी सुविधा नसल्याने शेतकºयांना पावसाच्या पाण्यावर तथा पारंपरिक पिकांवरच विसंबून राहावे लागते. अशातच गेल्या दोन ते तीन वर्षापासून जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यमानात घट झाली.  याशिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे, उद्भवलेल्या विविध स्वरूपातील नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. यादरम्यान जानेवारी महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून अंतीम पीक पैसेवारी जाहीर झाली. त्यात ७९३ महसूली गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत अर्थात ४७ पैसे जाहीर झाल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होऊन त्यानुषंगाने पुरविल्या जाणाºया सुविधा लागू होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, शासनस्तरावरून याबाबत अद्याप कुठलेच निर्देश नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती