शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पीक विम्याची प्रतिक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 14:12 IST

कृषी आयुक्तालयात पडताळणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने शेतकऱ्यांना विमा भरपाईची प्रतिक्षा कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी पीक विमाधारक शेतकऱ्यांना विमा मंजूर करण्यासाठी कृषी विभागामार्फत पंचनामे करून कृषी आयुक्तांकडे अहवाल पाठविला होता; परंतु कृषी आयुक्तालयात पडताळणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने शेतकऱ्यांना विमा भरपाईची प्रतिक्षा कायम आहे.राज्यात माहे आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रिवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुुळे झालेल्या अवेळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या पीक नुकसानापोटी राज्य शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत करण्यासाठी दोन टप्प्यांत निधी वितरणास मंजुरी दिली आणि नुकसानग्रस्त शेतकºयांना शेतीपिकांसाठी हेक्टरी ८ हजार आणि फळबागांसार्ठी हेक्टरी १८ हजार रुपये प्रमाणे मदतीचे वितरणही करण्यात आले. तथापि, क्यार’ व ‘महा’ चक्रिवादळामुळेच नुकसान झालेल्या पीकविमाधारक शेतकºयांना अद्यापही पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. या शेतकºयांना पीकविम्याचा लाभ देण्यासाठी अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनी आॅफ इंडियाच्यावतीने निर्धारित निकषानुसार शेतकºयांच्या नुकसानाचा अहवाल मागविला, तसेच प्रत्यक्ष नुकसान झालेल्या पिकांची छायाचित्रेही मागविली. यानुसार सर्व संबंधित कृषी अधिकाºयांमार्फत सर्वकश अहवालासह शेतकºयांच्या नुकसानाची छायाचित्रे कृषी आयुक्तालयाकडे पाठविली. आता या अहवालासह छायाचित्रांची पडताळणी कृषी आयुक्तांमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे अद्यापही पीकविमा कंपनीकडे अंतिम अहवाल पोहोचला नसल्याने शेतकºयांना पीकविम्याची प्रतिक्षाच आहे.

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा