शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास धडक कारवाई - शन्मुगराजन एस.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 19:16 IST

Shanmugarajan S. वाशिमचे जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांच्याशी साधलेला हा संवाद.

वाशिम: जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये येत्या १५ जानेवारीला निवडणूक होऊ घातली आहे. त्यानुषंगाने संबंधित त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्याचे उल्लंघन केल्यास धडक कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात वाशिमचे जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांच्याशी साधलेला हा संवाद.

निवडणूक प्रक्रिया कशी असणार आहे?एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार, पुर्वीची सर्व प्रक्रिया सुरळितपणे आटोपली असून येत्या १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

निवडणूक होणाºया कुठल्या ग्रा.पं.चा समावेश आहे?येत्या १५ जानेवारीला जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील २४, रिसोड तालुक्यातील ३४, मालेगाव तालुक्यातील ३०, मंगरूळपीर तालुक्यातील २५, कारंजा तालुक्यातील २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. त्यात वाशिम तालुक्यातील अनसिंग, रिसोडमध्ये रिठद, मालेगावातील शिरपूर, कारंजातील उंबर्डा बाजार यासारख्या मोठ्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे.

आचारसंहितेविषयी काय सांगाल?निवडणुका असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाºयांना आचारसंहितेच्या कालावधीत कुठेही करता येणार नाही. नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतElectionनिवडणूक