शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

गैरसोयीत अडकला वाकद येथील भाजीबाजार : बाजारातच सांडपाणी; ओट्यांचा वापरच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:48 IST

वाकद (वाशिम) - रिसोड तालुक्यातील वाकद येथील भाजीबाजार गैरसोयीत अडकला असून, ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे५ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून भाजीबाजारात ओटे बांधण्यात आले. मात्र, नियोजनाअभावी या ओट्यांचा वापर होत नाही. सांडपाणी येत असल्याने भाजीपाला दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

वाकद (वाशिम) - रिसोड तालुक्यातील वाकद येथील भाजीबाजार गैरसोयीत अडकला असून, ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वाकद येथे भाजीबाजार भरत असल्याने गावकºयांची गैरसोय टळली आहे. व्यापाºयांसाठी ओट्याची सुविधा म्हणून १५ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून भाजीबाजारात ओटे बांधण्यात आले. त्यामुळे येथे बाजार भरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, नियोजनाअभावी या ओट्यांचा वापर होत नाही. परिणामी, व्यापाºयांना अरूंद जागेत बसावे लागत आहे. शिवाय सदर जागेत सांडपाणी येत असल्याने भाजीपाला दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अरूंद जागेत बाजार भरत असल्याने आणि सायंकाळी बाजारात ग्राहकांची जास्त गर्दी होत असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी अशा गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी एका जणाच्या हातातील मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती. एकिकडे बाजारओटे ओस पडलेले आहेत तर दुसरीकडे अरूंद जागेत भरणाºया बाजारात ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षीत आहे. बाजार ओट्याजवळ काही साहित्य पडून आहे. या ओट्याजवळील साहित्य हटवून व्यापाºयांना ओट्यावर बसण्याची सक्ती करावी, अशी मागणी गावकºयांमधून जोर धरत आहे. अरूंद जागा आणि त्यातच सांडपाणी यामुळे भाजीबाजारात अस्वच्छता पसरण्याची शक्यता बळावली आहे. याकडेदेखील प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमwakadवाकड