शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

गैरसोयीत अडकला वाकद येथील भाजीबाजार : बाजारातच सांडपाणी; ओट्यांचा वापरच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:48 IST

वाकद (वाशिम) - रिसोड तालुक्यातील वाकद येथील भाजीबाजार गैरसोयीत अडकला असून, ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे५ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून भाजीबाजारात ओटे बांधण्यात आले. मात्र, नियोजनाअभावी या ओट्यांचा वापर होत नाही. सांडपाणी येत असल्याने भाजीपाला दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

वाकद (वाशिम) - रिसोड तालुक्यातील वाकद येथील भाजीबाजार गैरसोयीत अडकला असून, ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वाकद येथे भाजीबाजार भरत असल्याने गावकºयांची गैरसोय टळली आहे. व्यापाºयांसाठी ओट्याची सुविधा म्हणून १५ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून भाजीबाजारात ओटे बांधण्यात आले. त्यामुळे येथे बाजार भरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, नियोजनाअभावी या ओट्यांचा वापर होत नाही. परिणामी, व्यापाºयांना अरूंद जागेत बसावे लागत आहे. शिवाय सदर जागेत सांडपाणी येत असल्याने भाजीपाला दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अरूंद जागेत बाजार भरत असल्याने आणि सायंकाळी बाजारात ग्राहकांची जास्त गर्दी होत असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी अशा गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी एका जणाच्या हातातील मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती. एकिकडे बाजारओटे ओस पडलेले आहेत तर दुसरीकडे अरूंद जागेत भरणाºया बाजारात ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षीत आहे. बाजार ओट्याजवळ काही साहित्य पडून आहे. या ओट्याजवळील साहित्य हटवून व्यापाºयांना ओट्यावर बसण्याची सक्ती करावी, अशी मागणी गावकºयांमधून जोर धरत आहे. अरूंद जागा आणि त्यातच सांडपाणी यामुळे भाजीबाजारात अस्वच्छता पसरण्याची शक्यता बळावली आहे. याकडेदेखील प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमwakadवाकड