शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी कायमच; कोरोना संसर्ग वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 17:36 IST

कोरोना संसर्गाच्या दृष्टीने ही बाब निश्चितच घातक आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: प्रशासकीय कार्यालयात कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून पाचपेक्षा अधिक लोकांना प्रवेशावर बंधने आहेत; परंतु जिल्हाभराचे कामकाज पाहिल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयासह जवळपास सर्वच प्रशासकीय कार्यालयात नागरिक मोठ्या संख्येने प्रवेश करीत आहेत. त्यात विविध प्रश्न, मागण्या, समस्यांच्या निराकरणासाठी निवेदन देण्याकरीता अनेक जण समुहानेच कार्यालयात येत आहेत. कोरोना संसर्गाच्या दृष्टीने ही बाब निश्चितच घातक आहे.देशात कोरोना संसर्गाचा शिरकाव होताच शासन, प्रशासन सर्तक झाले. नियंत्रणासाठी २३ मार्चपासून कठोर लॉकडाऊन करण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. प्रशासकीय कार्यालयातही नागरिकांनी अत्यंत महत्त्वाच्या कामासाठीच यावे, तसेच ई-मेल किंवा स्मार्ट फोनचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले. एवढेच काय, तर प्रशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही ५० टक्क्यांवरच आणल्या गेली. अद्यापही यातील बहुतांश नियम कायम आहेत; परंतु त्याची दखल मात्र घेतली जात नाही. प्रशासकीय कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढत आहे. कार्यालयाच्या कोणत्याही कक्षात पाचपेक्षा अधिक लोकांवर प्रवेश मनाई आहे; परंतु विविध कामांसह मागण्या, समस्या, तक्रारींचे निवेदन देण्यासाठी लोक समुहानेच प्रवेश करीत आहेत. त्यांच्यावर नियंत्रणाचे प्रयत्नही प्रशासकीय अधिकाºयांकडून केले जात नाहीत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याWashim ZPवाशीम जिल्हा परिषद