शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

वाशिम जिल्ह्यातील बारावीच्या उत्तरपत्रिका अमरावती बोर्डाकडे रवाना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 16:01 IST

बुधवार, १३ मे रोजी जिल्ह्यातील बारावीच्या उत्तरपत्रिका ट्रकव्दारे अमरावती बोर्डाकडे रवाना करण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : इयत्ता बारावीची परीक्षा होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर जिल्ह्यातील एकाही केंद्रावरील उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अमरावती बोर्डाकडे पाठविणे शक्य झाले नव्हते. दरम्यान, सद्या मिळालेल्या शिथिलतेमुळे बुधवार, १३ मे रोजी जिल्ह्यातील बारावीच्या उत्तरपत्रिका ट्रकव्दारे अमरावती बोर्डाकडे रवाना करण्यात आल्या. यावेळी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक होण्यापूर्वीच सुदैवाने बारावीच्या परीक्षा आटोपल्या होत्या; मात्र त्यानंतर २५ मार्चपासून देशभरासह संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्येही संचारबंदी आणि लॉकडाऊन लावण्यात आला. सार्वजनिक वाहतूकीवरही बंदी लादण्यात आली. परिणामी, जिल्ह्यातील केंद्रांवर पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिका तशाच अडकून पडल्या होत्या. आता लॉकडाऊन व संचारबंदीतून बहुतांशी शिथिलता मिळाल्याने अमरावती बोर्डाचे प्रतिनिधी महादेवराव मेहरे व त्यांच्या सहकार्यांनी वाशिमच्या श्री शिवाजी विद्यालयात येऊन तीन विशेष वाहनांव्दारे बारावीच्या सर्व उत्तरपत्रिका सील करून अमरावती बोर्डाकडे रवाना केल्या. यावेळी चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचे दिसून आले. तथापि, उत्तरपत्रिका बोर्डाकडे तपासणीसाठी गेल्याने बारावीचा निकाल देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमexamपरीक्षा