शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

वाशिम जिल्ह्यातील बारावीच्या उत्तरपत्रिका अमरावती बोर्डाकडे रवाना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 16:01 IST

बुधवार, १३ मे रोजी जिल्ह्यातील बारावीच्या उत्तरपत्रिका ट्रकव्दारे अमरावती बोर्डाकडे रवाना करण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : इयत्ता बारावीची परीक्षा होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर जिल्ह्यातील एकाही केंद्रावरील उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अमरावती बोर्डाकडे पाठविणे शक्य झाले नव्हते. दरम्यान, सद्या मिळालेल्या शिथिलतेमुळे बुधवार, १३ मे रोजी जिल्ह्यातील बारावीच्या उत्तरपत्रिका ट्रकव्दारे अमरावती बोर्डाकडे रवाना करण्यात आल्या. यावेळी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक होण्यापूर्वीच सुदैवाने बारावीच्या परीक्षा आटोपल्या होत्या; मात्र त्यानंतर २५ मार्चपासून देशभरासह संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्येही संचारबंदी आणि लॉकडाऊन लावण्यात आला. सार्वजनिक वाहतूकीवरही बंदी लादण्यात आली. परिणामी, जिल्ह्यातील केंद्रांवर पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिका तशाच अडकून पडल्या होत्या. आता लॉकडाऊन व संचारबंदीतून बहुतांशी शिथिलता मिळाल्याने अमरावती बोर्डाचे प्रतिनिधी महादेवराव मेहरे व त्यांच्या सहकार्यांनी वाशिमच्या श्री शिवाजी विद्यालयात येऊन तीन विशेष वाहनांव्दारे बारावीच्या सर्व उत्तरपत्रिका सील करून अमरावती बोर्डाकडे रवाना केल्या. यावेळी चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचे दिसून आले. तथापि, उत्तरपत्रिका बोर्डाकडे तपासणीसाठी गेल्याने बारावीचा निकाल देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमexamपरीक्षा