शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

तक्षशिला बुद्ध विहार येथे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:42 AM

बुद्ध कालगणनेनुसार आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाचा काळ सुरू होत असतो. गुरुपौर्णिमेपासून तक्षशिला बुद्ध विहार येथे सुद्धा वर्षावास प्रारंभ झाला असून ...

बुद्ध कालगणनेनुसार आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाचा काळ सुरू होत असतो. गुरुपौर्णिमेपासून तक्षशिला बुद्ध विहार येथे सुद्धा वर्षावास प्रारंभ झाला असून या पवित्र काळात बुद्ध टेकडीवर विविध फळांची, फुलांची व शोभेचे वृक्ष लावण्यात आले. प्रथम भंते बुद्धकीर्ती यांच्या हस्ते पिंपळ वृक्षाचे रोपण करण्यात आले. त्यानंतर इतर वृक्ष लावण्यात आले. याप्रसंगी भंते विमलकीर्ती, सामाजिक कार्यकर्ते दत्तराव धांडे, कास्ट्राईब महासंघाचे जिल्हा सरचिटणीस विनोद राजगुरू, शिक्षक विश्वास जमधाडे, सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे युवानेते राहुल जुमडे, मुख्याध्यापक नारायण मोरे, शिक्षक सर्वश्री डी.पी .अंभोरे, विवेक वानखेडे, मंचकराव वाठोरे, संतोष मोरे, माधवराव खोडके, राधाकृष्ण कांबळे, पांडुरंग तायडे, गुलाब खा पठाण, कडूजी शिंदे, अमर खान, विठ्ठल शिंदे व इतर उपासकांची उपस्थिती होती.