शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात वनशेती उपअभियानांतर्गत ९६.४३ हेक्टर क्षेत्रात वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 16:10 IST

वाशिम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातील वनशेती उप अभियानाला अमरावती विभागात शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातील वनशेती उप अभियानाला अमरावती विभागात शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अंतर्गत विभागातील पाच जिल्ह्यात मिळून निर्धारित उद्दिष्टानुसार ३१ आॅक्टोबरपर्यंतच्या मुदतीत ९६.४३ हेक्टर क्षेत्रावर वनवृक्ष व फळझाडांची लागवड शेतकºयांनी केली आहे. या योजनेसाठी विभागात २.७५ लाखांहून अधिक रोपांची निर्मितीही करण्यात आली आहे.वातावरणातील बदलांमुळे शेती क्षेत्रातील दुष्परिणाम कमी व्हावेत आणि शेतकरी खुशाल व्हावा यासाठी केंद्र शासनाने वनशेती विषयक धोरण २०१४ मध्येच लागू केले होते. शेतीपूरक वृक्षलागवडीचा क्षेत्र विस्तार हा या अभियानामागचा केंद्र शासनाच्या मुख्य उद्देश आहे. या योजनेचा व्यापक प्रसार करून शेतकºयांचा कल याकडे वळविण्याच्या सुचना कृषी विभागांतर्गत येणाºया रोपवाटिकांना देण्यात आल्या होत्या. या योजनेतंर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय रोपवाटिकेतून वनवृक्ष व फळझाडांच्या रोपांचे वितरण करण्यात आले. या वृक्षांची निर्धारित उद्दिष्टानुसार शेतीचे परिघीय क्षेत्र व बांधाचा अधिकाधिक उपयोग करून वृक्ष लागवड केलेल्या शेतकºयांना अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत वृक्ष लागवडीसाठी झालेल्या खर्चापैकी ५० टक्के अनुदान मिळणार असून, सदर अनुदान शेतकºयांना चार वर्षात चार टप्प्यात देण्यात येणार आहे. निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण खूप अधिक असले तरी, कृषी विभागाकडून निर्धारित क्षेत्राच्या मर्यादेतील प्रत्येकी १०० रोपांची लागवड ३१ आॅक्टोबरपर्यंत केलेल्या लाभार्र्थी शेतकºयांनाच अनुदान देय असणार आहे. या अंतर्गत अमरावती विभागात निर्धारित ९६.४३ हेक्टर क्षेत्रातील वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

 शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांचा वनशेतीकडे कल वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या वनशेती उपअभियानातंर्गतजिल्ह्यात निर्धारित उद्दिष्टानुसार शेतकºयांनी वृक्ष लागवड केली असून, योजनेचा कालावधी संपला आहे.-शीतल नागरेकृषी अधिकारी(शासकीय रोपवाटिका मंगरुळपीर)

टॅग्स :washimवाशिमforestजंगल