शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अमरावती विभागात वनशेती उपअभियानांतर्गत ९६.४३ हेक्टर क्षेत्रात वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 16:10 IST

वाशिम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातील वनशेती उप अभियानाला अमरावती विभागात शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातील वनशेती उप अभियानाला अमरावती विभागात शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अंतर्गत विभागातील पाच जिल्ह्यात मिळून निर्धारित उद्दिष्टानुसार ३१ आॅक्टोबरपर्यंतच्या मुदतीत ९६.४३ हेक्टर क्षेत्रावर वनवृक्ष व फळझाडांची लागवड शेतकºयांनी केली आहे. या योजनेसाठी विभागात २.७५ लाखांहून अधिक रोपांची निर्मितीही करण्यात आली आहे.वातावरणातील बदलांमुळे शेती क्षेत्रातील दुष्परिणाम कमी व्हावेत आणि शेतकरी खुशाल व्हावा यासाठी केंद्र शासनाने वनशेती विषयक धोरण २०१४ मध्येच लागू केले होते. शेतीपूरक वृक्षलागवडीचा क्षेत्र विस्तार हा या अभियानामागचा केंद्र शासनाच्या मुख्य उद्देश आहे. या योजनेचा व्यापक प्रसार करून शेतकºयांचा कल याकडे वळविण्याच्या सुचना कृषी विभागांतर्गत येणाºया रोपवाटिकांना देण्यात आल्या होत्या. या योजनेतंर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय रोपवाटिकेतून वनवृक्ष व फळझाडांच्या रोपांचे वितरण करण्यात आले. या वृक्षांची निर्धारित उद्दिष्टानुसार शेतीचे परिघीय क्षेत्र व बांधाचा अधिकाधिक उपयोग करून वृक्ष लागवड केलेल्या शेतकºयांना अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत वृक्ष लागवडीसाठी झालेल्या खर्चापैकी ५० टक्के अनुदान मिळणार असून, सदर अनुदान शेतकºयांना चार वर्षात चार टप्प्यात देण्यात येणार आहे. निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण खूप अधिक असले तरी, कृषी विभागाकडून निर्धारित क्षेत्राच्या मर्यादेतील प्रत्येकी १०० रोपांची लागवड ३१ आॅक्टोबरपर्यंत केलेल्या लाभार्र्थी शेतकºयांनाच अनुदान देय असणार आहे. या अंतर्गत अमरावती विभागात निर्धारित ९६.४३ हेक्टर क्षेत्रातील वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

 शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांचा वनशेतीकडे कल वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या वनशेती उपअभियानातंर्गतजिल्ह्यात निर्धारित उद्दिष्टानुसार शेतकºयांनी वृक्ष लागवड केली असून, योजनेचा कालावधी संपला आहे.-शीतल नागरेकृषी अधिकारी(शासकीय रोपवाटिका मंगरुळपीर)

टॅग्स :washimवाशिमforestजंगल