शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची निर्दयतेने वाहनात कोंबून वाहतूक; कायद्याची पायमल्ली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 15:47 IST

वाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ११ (१) अन्वये जनावरांचे हात-पाय घट्ट बांधून तथा क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करण्यावर बंदी लादण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देपशूंना दाटीवाटी होणार नये, यासाठी वाहनात २ ते ३ मीटरची विभाजन फळी असणे आवश्यक आहे. वाहतुकीपूर्वी त्यांना पुरेसा चारा व पाणी देणे आवश्यक असून नियमित वेळेच्या अंतराने प्यायला पाणी दिले गेले पाहिजे. एकाही नियमाची अंमलबजावणी स्थानिक पातळ्यांवरील गुरांच्या बाजारांमध्ये होत नसल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान प्रकर्षाने आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ११ (१) अन्वये जनावरांचे हात-पाय घट्ट बांधून तथा क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करण्यावर बंदी लादण्यात आलेली आहे. मात्र, कायदा होऊन ५८ वर्षे होऊनही आजही जनावरांची चुकीच्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने रविवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उजागर झाला.प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्यान्वये पशूंची वाहतूक करताना पशूंना दाटीवाटी होणार नये, यासाठी वाहनात २ ते ३ मीटरची विभाजन फळी असणे आवश्यक आहे. पशूंच्या वाहतुकीपूर्वी त्यांना पुरेसा चारा व पाणी देणे आवश्यक असून नियमित वेळेच्या अंतराने प्यायला पाणी दिले गेले पाहिजे. पशूंची वाहतूक करताना वाहनात पशूंच्या उपचारासाठी प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. पशूंना वाहनात चढविणे आणि उतरविण्यासाठी योग्य आकाराच्या फलाटांची सोय असावी, पशूंना वाहतुकीदरम्यान बसण्यासाठी किमान ५ सेंटीमीटर मऊ गवताचे तळ असायला हवे, पशूंची वाहतूक करणारे वाहन पुरेसे तथा मोठ्या आकाराचे असावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत; परंतु यातील एकाही नियमाची अंमलबजावणी स्थानिक पातळ्यांवरील गुरांच्या बाजारांमध्ये होत नसल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान प्रकर्षाने आढळून आले. विनापरवाना चालते जनावरांची वाहतूक!वाहतूक अधिनियम २००१ मधील नियम ९६ अन्वये पशूधनाची वाहतूक करण्यापूर्वी संबंधित जनावर सुदृढ असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाºयांचे स्वास्थ तपाासणी प्रमाणपत्र जवळ असणे आवश्यक आहे. पशूंची वाहतूक करताना नियमानुसार तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडून विहित परवाना घेणेही बंधनकारक आहे. मात्र, वाशिममधील गुरांच्या बाजारातून होणाºया जनावरांच्या वाहतूकीदरम्यान बहुतांश वाहनधारकांकडून नियम पायदळी तुडविले जात आहेत. याकडे संबंधित त्या-त्या यंत्रणांनी लक्ष पुरविणे आवश्यक ठरत आहे. प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा १९६० मधील तरतुदीनुसारच जनावरांची वाहतूक व्हायला हवी. यासंदर्भात तपासणी मोहिम राबवून चुकीच्या पद्धतीने जनावरांची वाहतूक करणाºयांविरूद्ध दंडात्मक कार्यवाही केली जाईल.- जयश्री दुतोंडेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार