शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्याने पेटवून दिली ज्वारीची सुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 13:54 IST

वाईगौळ येथील शेतकरी हरीचंद भासू राठोड यांनी यंदा ९ एकर शेतात ज्वारी पेरली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतातील उभ्या व ठेवून असलेल्या पिकांची प्रचंड नासधूस केली जात आहे. या त्रासाला कंटाळून तालुक्यातील वाईगौळ येथील एका शेतकºयाने शेतात रचून ठेवलेली ज्वारीची सुडीच पेटवून दिल्याचा प्रकार ११ नोव्हेंबरला घडला. प्रशासनाच्या वेळगाढू धोरणाचाही यावेळी शेतकºयाने निषेध नोंदविला.प्राप्त माहितीनुसार, वाईगौळ येथील शेतकरी हरीचंद भासू राठोड यांनी यंदा ९ एकर शेतात ज्वारी पेरली होती. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यातील ८० टक्के ज्वारीची हानी झाली. उरलीसुरली २० टक्के ज्वारी काढून त्याची सुडी रचून ठेवण्यात आली होती. त्याचे वन्यप्राण्यांकडून नुकसान झाले. यामुळे अखेर कंटाळलेल्या शेतकरी राठोड यांनी संतापाच्या भरात सुडी पेटवून देत रोष व्यक्त केला. दरम्यान, आतातरी प्रशासकीय यंत्रणेने शेतात येऊन नुकसानाची पाहणी करावी व भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही शेतकरी राठोड यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी