शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

पाण्यासाठी हजारो महिलांचा घागर मोर्चा

By admin | Updated: May 31, 2016 02:01 IST

मालेगावात पाणी पेटले!

मालेगाव (जि. बुलडाणा): शहरातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ३0 मे रोजी रखरखत्या उन्हातच नगपंचायतच्या विरोधी गटाच्या नगरसेवकांनी आयोजित घागर मोर्चा काढला. यामध्ये सकाळी ११ वाजतापासून जुन्या बसस्थानक परिसरातून शहरा तील महिला भगिनी शेकडोच्या संख्येने हातात पाण्याचे रिकामे भांडे घेऊन सहभागी होत्या. नगर पंचायतचे नगरसेवक चंदू जाधव, सरला जाधव, सुषमा अमोल सोनोने, अमोल सोनोने, रामदास बळी, संतोष सुरडकर, भाजपाचे नगरसेवक किशोर गंगाधर महाकाळ व शिवसेनेचे देवा राऊत यांची प्रामुख्याने उपस्थितीत मोर्चात घागर मोर्चा जुने बसस् थानकावरून नगर पंचायतमध्ये गेला व तेथून तहसील कार्यालयावर महिलांचा घागर मोर्चा धडकला. सत्ताधारी नगरसेवकांवर रोष व्यक्त करीत शहारतील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अपयशी ठरण्याचा आरोप करीत जिल्हा प्रशासनाने शहराला रखरखत्या उन्हातच महिला घागर मोर्चात सहभागी होत्या यावेळी नगरपंचायतमध्ये महिलांनी ह्यपाणी द्या, पाणी द्याह्ण असे नारे लावून खापराचे भांडे फोडले, त्यानंतर सरळ मोर्चा तहसीलकडे वळला तेथे तहसीलदार सोनाली मेटकरी यांना रीतसर निवेदन देउन पाणी टँकर तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त चोख होता. मोर्चात वृद्ध महिलांसह भरगच्च महिलांचा उपस्थितीत घागर मोर्चा तहसीलवर धडकला शिवसंग्रम, शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांचा सहभाग घागर मोर्चात होता.