शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘त्या’ ३१२ विद्यार्थ्यांना मिळणार न्याय

By admin | Updated: March 10, 2015 01:54 IST

आमदार पाटणींचे पत्र ; मुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडून दखल.

कारंजा लाड (जि. वाशिम): इंटरनेटवरील वेळापत्रक व परीक्षा केंद्रावरील घोळामुळे बारावीच्या विविध पेपरपासून वंचित झालेल्या राज्यातील ३१२ विद्यार्थ्यांंना न्याय मिळणार आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या संदर्भात शिक्षण मंडळाला बारावीची फेरपरीक्षा पुन्हा घेणे किंवा संबंधित विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा घेणे, यापैकी योग्य वाटेल ती कारवाई करण्याचे निर्देश ९ मार्चला दिल्याचे कळले आहे. वेळापत्रकातील घोळामुळे कारंजा येथील विद्यार्थिनी परीक्षेपासून वंचित या म थळय़ाखाली लोकमतमध्ये ९ मार्चला वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. इंटरनेट व परीक्षा केंद्रावरील वेळापत्रकात नमूद वेळेच्या घोळामुळे राज्यातील जवळपास ३१२ विद्या र्थी विविध पेपरपासून वंचित झाले होते. यामध्ये कारंजा येथील ४, तर अकोला जिल्हय़ातील ४६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यासंदर्भात कारंजा-मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी लोकमतमधील ९ मार्च रोजीच्या वृत्ताच्या कात्रणासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पत्र देऊन याबाबत दखलीची मागणी केली होती .