शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

अकोला नाका परिसरातील अतिक्रमण जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 16:59 IST

वाशिम : अकोला नाका परिसरात मोठया प्रमाणात अतिक्रमण झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अकोला नाका परिसरात मोठया प्रमाणात अतिक्रमण झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावरच काही जण आॅटो , खासगी वाहने उभी करत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकांनी वारंवार तक्रारी करुनही अतिक्रमण जैसे थे च दिसून  येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केल्या जात आहे.वाशिम ते अकोला रस्त्यावर मोठया प्रमाणात जडवाहने धावतात. तसेच या भागातच जास्तीत जास्त लक्झरी बसेस थांबत असल्याने येथे नेहमीच वर्दळ राहते. भर रस्त्यावर वाहने उभी केल्या जात असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.  या रस्त्याच्या आजुबाजुला हॉटेल, चहा टपरी व पानठेल्यावाल्यांनी मोठया प्रमाणात अतिक्रमण केले. या अतिक्रमणामुळे पुढून येणाारे वाहन लक्षात येत नाही. यामुळे अपघात  होण्याची शक्यता बळावली आहे. अकोला नाक्याजवळ भव्य असे नगपरिषदेचे भव्य संकुल उभारण्यात आल्याने येथे व्यापाºयांची प्रतिष्ठाने दिवसेंदिवस थाटल्या जात आहेत. यामुळे येथे मोठया प्रमाणात नागरिक येण्यास सुरुवात झाली आहे. वाढती रहदारी पाहता व झालेल्या अतिक्रमणामुळे वाढलेले अपघात टाळण्यासाठी या परिसरातील अतिक्रमण हटविणे गरजेचे झाले आहे. तरी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :washimवाशिम