शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वाशिम जिल्ह्यातील शाळांच्या संचमान्यतेचा प्रश्न झाला गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 14:38 IST

वाशिम : जिल्ह्यातील शाळांच्या संचमान्यतेचा प्रश्नही गंभीर झाला असून यामुळे संस्थाचालक हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देअतिरिक्त ठरणाºया शिक्षकांचे समायोजन होणे अथवा ज्या शाळांवर गरज नसतानाही कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे आवश्यक आहे.पगारावर होणारा अधिकचा खर्च वाचण्यासोबतच भविष्यात शाळांसाठी डोकेदुखी ठरणारा हा विषय निकाली निघणे शक्य आहे.शालार्थ प्रणालीत उद्भवलेल्या घोळामुळे संचमान्यतेचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 वाशिम : केंद्रशासनाने संपूर्ण देशाला ‘डिजीटायझेशन’ करण्याचा निर्धार करून त्यादिशेने आशादायक पाऊले उचलली. मात्र, शालेय कारभारात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी अंमलात आलेल्या शालार्थ प्रणालीत गेल्या तीन महिन्यांपासून विविध स्वरूपातील अडथळे उद्भवले असून शासनाच्या ‘डिजीटायझेशन’च्या धोरणास यामुळे तडे पोहचत आहेत. अशातच जिल्ह्यातील शाळांच्या संचमान्यतेचा प्रश्नही गंभीर झाला असून यामुळे संस्थाचालक हैराण झाले आहेत.जिल्ह्यातील शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण होऊन अतिरिक्त ठरणाºया शिक्षकांचे समायोजन होणे अथवा ज्या शाळांवर गरज नसतानाही कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे आवश्यक आहे. यामुळे पगारावर होणारा अधिकचा खर्च वाचण्यासोबतच भविष्यात शाळांसाठी डोकेदुखी ठरणारा हा विषय निकाली निघणे शक्य आहे. मात्र, शालार्थ प्रणालीत उद्भवलेल्या घोळामुळे संचमान्यतेचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिक्षण संस्थाचालक धास्तावले!जिल्ह्यातील काही शाळांवर पटसंख्येप्रमाणे गरज नसताना अधिकचे शिक्षक कार्यरत आहेत. यामुळे त्यांना २०१३-१४ च्या संचमान्यतेनुसार पगारही दिला जात आहे. भविष्यात मात्र यासंदर्भात लेखा परिक्षण होऊन संबंधित शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आल्यास त्यांच्या पगारीवर झालेल्या खर्चाची भरपाई कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने शिक्षण संस्थाचालक चांगलेच धास्तावले आहेत. यावर प्रभावी तोडगा म्हणून नवी संचमान्यता लवकर होणे गरजेचे आहे, असा सूर या घटकातून उमटत आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र