शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही - डाॅ. विजय जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 15:34 IST

Vijay Jadhav interview राज्य शासन पुरस्कार प्राप्त डाॅ. विजय जाधव यांची मुलाखत.

वाशिम : येथील राजस्थान महाविदयालयातील प्रा. डाॅ. विजय जाधव यांना त्यांच्या अस्वस्थ तांडा या कथा संग्रहास यशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय पुरस्कार योजने अंतर्गत शासकीय प्रथम प्रकाशन लघुकथेसाठी दिला जाणारा ग. ल. ठोकळ पुरस्कार मिळाला. जिल्हयात आधी साहित्यिक ना.च. कांबळे यांना पदमश्री तर जाधव यांच्या कथासंग्रहास राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांची घेतलेली मुलाखतआपणास मिळालेल्या पुरस्काराबद्दल काय सांगाल ?माझ्या "अस्वस्थ तांडा" या कथा संग्रहास यशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय पुरस्कार योजने अंतर्गत शासकीय प्रथम प्रकाशन लघुकथेसाठी दिला जाणारा ग. ल. ठोकळ पुरस्कार मिळाल्याने निश्चितच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.     या पुरस्कारापर्यत मला ग्राथाली प्रकाशनाने पोहचविले आहे.त्या बद्दल प्रकाशकांचे आणि महाराष्ट्र शासनाचे मी मनःपूर्वक आभारी आहेकथा लेखनाच्या प्रवासाबद्दल काय सांगाल ?२०१३ ची गोष्ट आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये आमच्या तांड्यावर असताना अर्धा तांडा उस कापायला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोल्हापूर भागात जात होते. आमचे भाऊ, बंद असल्याने मी त्यांना वाटी लावण्यासाठी ट्रकजवळ उभा होतो. लहानसा मुलगा ट्रक जवळ उभा राहून खूप रडत होता तर मी विचारणा केली असता कोणती दिड- दमडीची शाळा बुडते म्हणून पंधरा दिवसांपासून डोकं खातं आहे म्हणे. दोन झपके दिले तेव्हा सोबत यायला तयार झाला आहे मात्र आताही रडतचं आहे  या घटनेपासून कथा लििहणे सुरू केले.अस्वस्थ तांडा" या पुस्तकाबद्दल काय सांगाल ?या संग्रहातील सर्वंच कथा सत्य घटनेवर आधारित असून तांड्याच्या एकुणच अस्वस्थतेच्या वर्णन करणा-या आहेत.  "अस्वस्थ तांडा" या कथासंग्रहात तांड्याच्या समस्येबरोबर तांड्याच्या संस्कृती,प्रथा, परंपरेचे वर्णन आले आहेतांड्यात जगणा-या लोकांना तुम्ही तुमच्या साहित्यातून कोणता संदेश द्यालं? तांडा आजही प्रचंड दारिद्र्यात, अंधश्रद्धेत,अज्ञानात, व्येसनाधिनतेत जगत आहे.या सर्व समस्येवर मात करण्यासाठी माझ्या तांड्यातील तमाम बांधवांनी आपल्या लेकरांच्या शिक्षणावर भर द्यावा. त्यांना अंधश्रद्धेपासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करावं.  संत सेवालाल महाराजांनी, महानायक वसंतराव नाईक साहेबांनी सांगितलेल्या विज्ञानवादाचा स्विकार करून जीवन जगावे. सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या लोकशाहीचा वापर करून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही या तत्वांचा वापर करून जगावे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत