शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

वाशिमच्या वातावरणातील गारवा झाला कमी; दोन दिवसात ४.२ अंशाने वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 14:42 IST

बुधवारी वातावरणातील गारवा कमी होत ४.२ अंशाने तापमान वाढून पारा १२ अंशावर स्थिरावल्याने नागरिकांना बहुतांशी दिलासा मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गारव्यामुळे वाशिम जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळित झाले होते. मात्र, बुधवारी वातावरणातील गारवा कमी होत ४.२ अंशाने तापमान वाढून पारा १२ अंशावर स्थिरावल्याने नागरिकांना बहुतांशी दिलासा मिळाला.लोकमत न्यूज नेटवर्कउत्तर भारतात पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळे विदर्भातील जिल्ह्यांवरही परिणाम होत गेल्या काही दिवसांपासून तापमानाने अगदीच निच्चांकी पातळी गाठली होती. त्यात वाशिमही अपवाद राहिले नाही. जिल्हाभरात कडाक्याच्या थंडीची अक्षरश: लाट पसरल्याने नागरिकांचे दैनंदिन कामांचे वेळापत्रक विस्कळित होवून थंडीपासून बचावासाठी सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास ठिकठिकाणी शेकोट्या पेटताना दिसून आल्या. दरम्यान, वाशिमचा पारा मंगळवारी ७.८ अंश नोंदविला गेला. मात्र, त्यात बुधवारी समाधानकारक वाढ होत पाºयाने १२ अंशाचा पल्ला गाठला. निरभ्र आकाश आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील थंडी कमी झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

टॅग्स :washimवाशिमTemperatureतापमान