शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

गुड बोला,गोड बोला अन माणसे जुळवा -  खासदार भावना गवळी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 14:06 IST

शब्द हा ‘बाण’ आहे, ते जपून व चांगले वापरणे गरजेचे आहे. एखाद्या अपघातात जखमी झालेल्यावर उपचार केल्यास तो बरा होवू शकतो. परंतु शब्दबाणाने दुखावलेल्यातून खूप वाईट परिणाम होतात.

शब्द हा ‘बाण’ आहे, ते जपून व चांगले वापरणे गरजेचे आहे. एखाद्या अपघातात जखमी झालेल्यावर उपचार केल्यास तो बरा होवू शकतो. परंतु शब्दबाणाने दुखावलेल्यातून खूप वाईट परिणाम होतात. यातून माणसे दुरावतात ते कधी न जुळण्यासाठी. त्याकरिता जीवनात माणसाने नेहमी गुड बोला, गोड बोला व माणसे जुळवा. तुमच्या बोलण्यावरुन तुमच्यातील स्वभाव, गुण, दोष दिसून येतात. गोड बोलता आले नाही तर चालेल पण गुड बोला, यामुळे समाजात तुमचे एक वजन, मानसन्मान होवून तुमच्याशी सर्व जण जुळून राहतील. मी लोकप्रतिनिधी असल्याने दररोज शेकडो जणांसोबत वावरते, अनेकजण समस्या घेवून येतात. तेव्हा त्यांना दोन शब्द प्रेमाचे, जिव्हाळयाचे बोलल्या गेले तर त्यांना त्यांचे काम झाले, नाही झाले याचे दु:ख नसते,  तर ताईंनी माझी आस्थेने चौकशी केली याचा आनंद अधिक असतो. ही ताकद गुड व गोड बोलण्यात आहे. गुड व गोड बोलतांना कोणी आपल्यामुळे दुखावणार नाही याची खात्री असते त्यामुळे सर्वांनी खरंच गुड बोला, गोड बोला, सारं गोडचं होईल.  शब्द हा बाण आहे. याचा आपण कसा वापर करतो यावर तुमचे व्यक्तिमत्व दिसून येते. शब्दांचा वापर बोलतांना गुड व गोड केला की माणसे जुळतात. त्यासाठी प्रत्येकाने गुड बोला व गोड बोला याचा सकारात्मक परिणाम आपणास आपल्या जीवनात जाणवणार यात दुमत नाही. मी ‘लोकमत’चे विशेष आभार मानते, की त्यांनी वाचकांना ‘गूड बोला, गोड बोला’ असा संकल्प करण्यासाठी पुढाकार घेतला.

टॅग्स :washimवाशिमLokmat Eventलोकमत इव्हेंटBhavna Gavliभावना गवळी