शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

गुड बोला,गोड बोला अन माणसे जुळवा -  खासदार भावना गवळी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 14:06 IST

शब्द हा ‘बाण’ आहे, ते जपून व चांगले वापरणे गरजेचे आहे. एखाद्या अपघातात जखमी झालेल्यावर उपचार केल्यास तो बरा होवू शकतो. परंतु शब्दबाणाने दुखावलेल्यातून खूप वाईट परिणाम होतात.

शब्द हा ‘बाण’ आहे, ते जपून व चांगले वापरणे गरजेचे आहे. एखाद्या अपघातात जखमी झालेल्यावर उपचार केल्यास तो बरा होवू शकतो. परंतु शब्दबाणाने दुखावलेल्यातून खूप वाईट परिणाम होतात. यातून माणसे दुरावतात ते कधी न जुळण्यासाठी. त्याकरिता जीवनात माणसाने नेहमी गुड बोला, गोड बोला व माणसे जुळवा. तुमच्या बोलण्यावरुन तुमच्यातील स्वभाव, गुण, दोष दिसून येतात. गोड बोलता आले नाही तर चालेल पण गुड बोला, यामुळे समाजात तुमचे एक वजन, मानसन्मान होवून तुमच्याशी सर्व जण जुळून राहतील. मी लोकप्रतिनिधी असल्याने दररोज शेकडो जणांसोबत वावरते, अनेकजण समस्या घेवून येतात. तेव्हा त्यांना दोन शब्द प्रेमाचे, जिव्हाळयाचे बोलल्या गेले तर त्यांना त्यांचे काम झाले, नाही झाले याचे दु:ख नसते,  तर ताईंनी माझी आस्थेने चौकशी केली याचा आनंद अधिक असतो. ही ताकद गुड व गोड बोलण्यात आहे. गुड व गोड बोलतांना कोणी आपल्यामुळे दुखावणार नाही याची खात्री असते त्यामुळे सर्वांनी खरंच गुड बोला, गोड बोला, सारं गोडचं होईल.  शब्द हा बाण आहे. याचा आपण कसा वापर करतो यावर तुमचे व्यक्तिमत्व दिसून येते. शब्दांचा वापर बोलतांना गुड व गोड केला की माणसे जुळतात. त्यासाठी प्रत्येकाने गुड बोला व गोड बोला याचा सकारात्मक परिणाम आपणास आपल्या जीवनात जाणवणार यात दुमत नाही. मी ‘लोकमत’चे विशेष आभार मानते, की त्यांनी वाचकांना ‘गूड बोला, गोड बोला’ असा संकल्प करण्यासाठी पुढाकार घेतला.

टॅग्स :washimवाशिमLokmat Eventलोकमत इव्हेंटBhavna Gavliभावना गवळी