शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतात साचलेल्या पाण्यात आंदाेलन

By नंदकिशोर नारे | Updated: July 25, 2023 16:34 IST

तात्काळ मदत जाहीर न केल्यास वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल अशा इशाराही इंगोले यांनी दिला आहे.

वाशिम  : गेल्या पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोले यांनी शेतात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करत केली आहे. तात्काळ मदत जाहीर न केल्यास वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल अशा इशाराही इंगोले यांनी दिला आहे.

दामुअण्णा इंगोले यांनी आज रिसोड तालुक्यातील कोयाळी, जांब केनवड या भागातील पुरामुळे खरडून गेलेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार नदीकाठच्या जमिनी पुरामुळे खरडून गेल्या आहेत. काही ठिकाणी विहिरी खचल्या आहेत. तर शेकडो एक्कर वरील पीक पाण्याखाली गेली आहेत.  त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच वर्षी झालेल्या अतिवृष्टीचे ८४ कोटी रुपये जे जिल्ह्यातील काही गावाच्या शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही तेही तात्काळ द्यावेत अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी