शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतात साचलेल्या पाण्यात आंदाेलन

By नंदकिशोर नारे | Updated: July 25, 2023 16:34 IST

तात्काळ मदत जाहीर न केल्यास वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल अशा इशाराही इंगोले यांनी दिला आहे.

वाशिम  : गेल्या पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोले यांनी शेतात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करत केली आहे. तात्काळ मदत जाहीर न केल्यास वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल अशा इशाराही इंगोले यांनी दिला आहे.

दामुअण्णा इंगोले यांनी आज रिसोड तालुक्यातील कोयाळी, जांब केनवड या भागातील पुरामुळे खरडून गेलेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार नदीकाठच्या जमिनी पुरामुळे खरडून गेल्या आहेत. काही ठिकाणी विहिरी खचल्या आहेत. तर शेकडो एक्कर वरील पीक पाण्याखाली गेली आहेत.  त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच वर्षी झालेल्या अतिवृष्टीचे ८४ कोटी रुपये जे जिल्ह्यातील काही गावाच्या शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही तेही तात्काळ द्यावेत अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी