शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतात साचलेल्या पाण्यात आंदाेलन

By नंदकिशोर नारे | Updated: July 25, 2023 16:34 IST

तात्काळ मदत जाहीर न केल्यास वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल अशा इशाराही इंगोले यांनी दिला आहे.

वाशिम  : गेल्या पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोले यांनी शेतात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करत केली आहे. तात्काळ मदत जाहीर न केल्यास वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल अशा इशाराही इंगोले यांनी दिला आहे.

दामुअण्णा इंगोले यांनी आज रिसोड तालुक्यातील कोयाळी, जांब केनवड या भागातील पुरामुळे खरडून गेलेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार नदीकाठच्या जमिनी पुरामुळे खरडून गेल्या आहेत. काही ठिकाणी विहिरी खचल्या आहेत. तर शेकडो एक्कर वरील पीक पाण्याखाली गेली आहेत.  त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच वर्षी झालेल्या अतिवृष्टीचे ८४ कोटी रुपये जे जिल्ह्यातील काही गावाच्या शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही तेही तात्काळ द्यावेत अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी