शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

संशोधनाचे विषय हे समाज उपयुक्त असावे -  प्राचार्य डॉ. सुभाष गवई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:40 IST

कारंजा : मानव्य विद्याशाखेतील संशोधकांनी संशोधनाचा विषय निवडतांना तो समाज उपयुक्त होईल अशाप्रकारचा निवडला पाहिजे, त्याचसोबत त्या विषयामध्ये समाजातील विविध विषयांना स्पर्श करणाºया घटकांचा समावेश असावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सभाष गवई यांनी केले .

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : मानव्य विद्याशाखेतील संशोधकांनी संशोधनाचा विषय निवडतांना तो समाज उपयुक्त होईल अशाप्रकारचा निवडला पाहिजे, त्याचसोबत त्या विषयामध्ये समाजातील विविध विषयांना स्पर्श करणाºया घटकांचा समावेश असावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सभाष गवई यांनी केले . ते स्थानिक श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय राज्यशास्त्र व संशोधन विभागाच्यावतीने  आयोजित संशोधन पद्धतीवर एकदिवसीय कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये संशोधन प्रवृत्ती वाढीस लागावी व शास्त्रशुद्ध संशोधन प्रणालीच्या आधारावर संशोधन करण्याची सवय संशोधक, प्राध्यपकांना लागावी यासाठी राज्यशास्त्र तसेच संशोधन विभागाच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी आपल्या पुढील मार्गदर्शनात संशोधन पद्धतीवर मार्गदर्शन करतांना, संशोधन पद्धतीनुसार शोधप्रबंध तसेच शोध निबंधाला शास्त्रीय मान्यता मिळविण्यासाठी त्याचे लिखाण कसे असले पाहिजे, संशोधन विषयाचे शिर्षक पॉइंटेड असावा तसेच तो विषय सुक्ष्मपातळीवर असला पाहिजे, विषय निवडीनंतर त्याचा उद्देश व्याप्ती निश्चित असली पाहिजे, कोण, कसा, कुठे काय, केव्हा या पाच क च्या आधारावर आपले संशोधन आधारित असले पाहिजे, संशोधनासाठी किमान पाच गृहितके तयार करणे आवश्यक आहे कारण गृहितके हा संशोधनाचा कणा आहे. तीन गृहितके सकारात्मक आणि दोन गृहिते नकारात्मक असणे आवश्यक आहे. तसेच संदर्भ देण्याच्या पद्धतीबाबतील बारकावे काय आहेत या मुद्यावर पॉवर पॉंइन्ट प्रेझेन्टेशनद्वारे विस्तृत विवेचन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक, संचालन व आभार डॉ. अशोक जाधव यांनी मानले.सदर कार्यशाळेस महाविद्यालयातील शिक्षक डॉ.संतोष खंडारे डॉ. अशोक जाधव, उमेश कुºहाडे, डॉ. योगेश पोहोकार, प्रा. पराग गावंडे, प्रा.संजय कापशीकर, प्रा. नितेश थोरात, प्रा.दिलीप वानखेडे, डॉ. अर्चना गुल्हाणे,प्रा.शुभांगी जयस्वाल उपस्थित होते. 

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा