शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या हितासाठी सर्वंकष प्रयत्न - गजानन मल्ल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 13:14 IST

दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक गजानन मल्ल्या यांच्याशी साधलेला हा संवाद......

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सर्वात आरामदायक, किफायतशीर आणि सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेच्या प्रवासाकडे पाहिले जाते. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा निर्माण करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करित असून वाशिममधील समस्या आणि तत्सम विषयासंबंधी दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक गजानन मल्ल्या यांच्याशी साधलेला हा संवाद......

वाशिम-पुसद मार्गावरील उड्डाणपूलाचे काम केव्हा पूर्ण होणार?- राज्यशासन आणि केंद्रीय रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त सहकार्याने सुरू असलेल्या वाशिम-पुसद मार्गावरील उड्डाणपूलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपले विशेष प्रयत्न सुरू आहेत.

वाशिम रेल्वे स्थानकावर अद्याप सीसी बसलेले नाहीत, त्याविषयी काय ?- रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भातील हा प्रश्न विनाविलंब निकाली काढण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. वाशिम रेल्वे स्थानकासह परिसरात आवश्यक त्याठिकाणी सीसी कार्यान्वित करण्यासंबंधीचे निर्देशही संबंधितांना देण्यात आले आहेत. यासह वाशिम रेल्वेस्थानकातील स्वच्छतेसंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण करून हा प्रश्न निकाली काढला जाईल.

वाशिम स्थानकावरून आणखी कुठल्या गाड्या सुरू होणार ?- नागपूर-कोल्हापूर व्हाया वाशिम धावणारी तसेच अजनी-मुंबई या एक्सप्रेस रेल्वेगाड्यांसह सिकंदराबाद, जयपूर, नांदेड, बिकानेर, गंगानगर या सर्व एक्सप्रेस गाड्या दररोज सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. याशिवाय नागपूर-औरंगाबाद डेली इंटरसिटी सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. वाशिमवरून धावणाऱ्या गंगानगर-जयपूर-बिकानेर या एक्सप्रेस रेल्वेला शेगाव येथे थांबा देण्यासाठी भुसावळ रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. हे शक्य झाल्यास संतनगरी शेगाव येथील गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाºया भाविकांची सोय होणार आहे.

अकोला-खंडवा ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम कधी पूर्ण होणार ?- अकोला ते खंडवा या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम गतीने सुरू असून अकोला ते अकोट यादरम्यानचा मार्ग देखील तयार झाला आहे. त्याची पाहणी व चाचपणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सदर मार्गावर असलेल्या अकोट रेल्वे स्थानक तयार करण्याचे काम सद्या प्रगतीपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर अकोला ते अकोटपर्यंतच्या रेल्वेमार्गाची पुन्हा चाचणी घेण्यात येईल. अकोट ते खंडवा हा रेल्वेमार्ग ‘टायगर झोन’मुळे अडचणीत सापडला आहे. पर्यावरण विभागाची त्यास मंजूरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :washimवाशिमrailwayरेल्वेinterviewमुलाखत