शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

वसंत ऋुतुची चाहूल; मोहराने लदबदले आम्रवृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:46 IST

वाशिम: वसंत ऋुतुची चाहूल लागतानाच आम्रवृक्ष फुलांनी (मोहोर) बहरून गेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वसंत ऋुतुची चाहूल लागतानाच आम्रवृक्ष फुलांनी (मोहोर) बहरून गेले आहेत. आंब्याच्या झाडांना पानागणिक मोहोराचे गुच्छ धरले असल्याने यंदा आंब्याचे उत्पादन भरघोस होणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून, गावराण आंब्याची चवही चाखायला मिळू शकणार असल्याचे दिसत आहे.वाशिम जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. अलिकडच्या काळात कलमी आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी, या जिल्ह्यात गावराण आंब्याचे प्रमाणही अद्याप लक्षणीय आहे. गत पावसाळ्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने ऋुतुचक्र ातील वातावरणात समसमानच राहिले. प्रत्येक ऋ तूत येणाºया पिकांना पोषक वातावरणाचा थोडाबहुत लाभही झाला. आॅगस्टमधील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वगळता नैसर्गिक आपत्तीचा फारसा फटका शेतकºयांना यंदा बसला नाही. अशाच पोषक वातावरणामुळे आता आम्रवृक्षही मोहराने लदबदले आहेत. शिशिर ऋ तुच्या उत्तरार्धात पानगळ सुरू होते आणि त्याच काळात आम्रवृक्षांना फुलधारणाही होते. आता वसंत ऋ तूची चाहुल लागल्यानंतर आम्रवृक्षाला लागलेला मोहोर फलधारणेच्या स्थितीत आहे. असून, सध्याचे पोषक वातावरण लक्षात घेता यंदा मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन होण्याची शक्यता असून, गावराण आंबाही सर्वसाधारण लोकांना चाखायला मिळणार असल्याचे दिसू लागले आहे.

टॅग्स :washimवाशिमMangoआंबा