शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

वसंत ऋुतुची चाहूल; मोहराने लदबदले आम्रवृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:46 IST

वाशिम: वसंत ऋुतुची चाहूल लागतानाच आम्रवृक्ष फुलांनी (मोहोर) बहरून गेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वसंत ऋुतुची चाहूल लागतानाच आम्रवृक्ष फुलांनी (मोहोर) बहरून गेले आहेत. आंब्याच्या झाडांना पानागणिक मोहोराचे गुच्छ धरले असल्याने यंदा आंब्याचे उत्पादन भरघोस होणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून, गावराण आंब्याची चवही चाखायला मिळू शकणार असल्याचे दिसत आहे.वाशिम जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. अलिकडच्या काळात कलमी आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी, या जिल्ह्यात गावराण आंब्याचे प्रमाणही अद्याप लक्षणीय आहे. गत पावसाळ्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने ऋुतुचक्र ातील वातावरणात समसमानच राहिले. प्रत्येक ऋ तूत येणाºया पिकांना पोषक वातावरणाचा थोडाबहुत लाभही झाला. आॅगस्टमधील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वगळता नैसर्गिक आपत्तीचा फारसा फटका शेतकºयांना यंदा बसला नाही. अशाच पोषक वातावरणामुळे आता आम्रवृक्षही मोहराने लदबदले आहेत. शिशिर ऋ तुच्या उत्तरार्धात पानगळ सुरू होते आणि त्याच काळात आम्रवृक्षांना फुलधारणाही होते. आता वसंत ऋ तूची चाहुल लागल्यानंतर आम्रवृक्षाला लागलेला मोहोर फलधारणेच्या स्थितीत आहे. असून, सध्याचे पोषक वातावरण लक्षात घेता यंदा मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन होण्याची शक्यता असून, गावराण आंबाही सर्वसाधारण लोकांना चाखायला मिळणार असल्याचे दिसू लागले आहे.

टॅग्स :washimवाशिमMangoआंबा