शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खेळांमुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते -  आमदार पाटणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 18:15 IST

कारंजा लाड : खेळ खेळत असतांना सर्व जातीधर्म समभाव निर्माण होतो. आपला संघ जिंकावा ही  भावना असते. संघ भावना निर्माण होते. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा येथे व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : खेळ खेळत असतांना सर्व जातीधर्म समभाव निर्माण होतो. आपला संघ जिंकावा ही  भावना असते. संघ भावना निर्माण होते. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा येथे व्यक्त केले. हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र तथा दी. हँडबॉल असोसिएशन आॅफ वाशिम ड्रिस्ट्रिक्ट, शाखा कारंजा या संघटनेच्यावतीने कारंजा येथे आयोजित ३५ व्या सबज्युनिअर मुली राज्यस्तरीय हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धेत ते १७ नोव्हेंबर रोजी बोलत होते. स्थानिक तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या हॅण्डबॉल स्पर्धेस आमदार राजेंद्र पाटणी यांनी भेट दिली. यावेळी शालेय हॅण्डबॉल स्पर्धेमध्ये राष्ट्रीय हॅण्डबॉल संघासाठी निवड झालेल्या हिंदवी काळ व इषा वानखडे यांचा तसेच क्लबचे सचिव राहुल गावंडे यांचे आई वडील उध्वराव गावंडे व शालीनी गांवडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ राजीव काळे, देवेंद्र ताथोड, विजय काळे, राजुभाउ भेंडे, अनिल कानकिरड, संदिप गढवाले, संदिप काळे, उमेश माहीतकर, गटशिक्षणाधिकारी मधुसुदन बांडे, सुनिल उपाध्ये, अतुल गणवीर उपस्थित होते. प्रास्ताविक क्लबचे सचिव राहुल गांवडे यांनी तर आभार क्लबचे उपाध्यक्ष गोपाल पाटील भोयर यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाRajendra Patniराजेंद्र पाटणी