शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 14:02 IST

वाशिम - यावर्षी विविध कारणांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येते. एकिकडे मजूरीत वाढ तर दुसरीकडे उत्पादन व बाजारभावात प्रचंड घसरण झाल्याने शेतकºयांचे बजेट कोलमडले आहे.

ठळक मुद्देमजूरीत वाढ उत्पादन व बाजारभावात घसरण

लोकमत न्यूज नेटवर्क 

वाशिम - यावर्षी विविध कारणांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येते. एकिकडे मजूरीत वाढ तर दुसरीकडे उत्पादन व बाजारभावात प्रचंड घसरण झाल्याने शेतकºयांचे बजेट कोलमडले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस समाधानकारक झाला नाही. मृग नक्षत्रात पाऊस गायब झाल्याने काही शेतकºयांना दुबार पेरणी तर काही शेतकºयांना विलंबाने पेरणी करावी लागली. त्यानंतरही पावसात सातत्य नव्हते. सोयाबीनला शेंगा धरण्याच्या कालावधीत पाऊस गायब झाला. त्यानंतर ऐन सोयाबीन सोंगणी व काढणीच्या दरम्यान परतीचा पाऊस झाला. त्यामुळे काही शेतकºयांची धावपळ झाली. परतीच्या पावसामुळे सोयाबीनला हानी पोहोचली. तूरीच्या शेतात दोन ओळींमध्ये पेरलेल्या तसेच दुबार पेरणी व विलंबाने पेरणी झालेल्या सोयाबीनची आता काही शेतकरी सोंगणी व काढणी करीत असल्याचे दिसून येते.  या सोयाबीनच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट येत आहे. सुपिक जमिनीत तीन ते सहा क्विंटलदरम्यान तर हलक्या दर्जाच्या जमिनीत दोन ते तीन क्विंटल दरम्यान एकरी उत्पादन होत आहे. दुसरीकडे सोंगणी, काढणीच्या मजूरी खर्चात वाढ झाली आहे. पेरणी ते काढणीपर्यंत एका एकरात सरासरी १० ते १२ हजार रुपये खर्च येतो, असे पार्डी टकमोर येथील शेतकरी हरिष चौधरी यांनी सांगितले. त्या तुलनेत आता उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने परिसरातील अनेक शेतकºयांचा लागवड खर्चही वसूल होणार नाही, अशी स्थिती आहे. सोयाबीनला किमान सहा हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी हरिष चौधरी यांनी केली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती