शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

वाशिम तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पेरणीची घाई सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 15:17 IST

वाशिम: जूनच्या सुरुवातीला जोरदार पाऊस पडल्यानंतर १० जूनपासून पावसाने उघडीप घेतली असल्याने आधीच्या पेरण्या संकटात असतानाही काही शेतकरी अद्यापही पेरणीची घाई करीत असल्याचे चित्र वाशिम तालुक्यात पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देजूनच्या पूर्वार्धात १० जूनपर्यंत आलेल्या जोरदार पावसानंतर जिल्ह्यतील ३० टक्के क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत. तालुक्यातील दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने येथील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत.आता आठ दिवसांपासून पावसाने खंड दिल्यामुळे आधीच्या पेरण्या संकटात असल्या तरी, वाशिम तालुक्यात शेतकºयांकडून पेरणीची घाई सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जूनच्या सुरुवातीला जोरदार पाऊस पडल्यानंतर १० जूनपासून पावसाने उघडीप घेतली असल्याने आधीच्या पेरण्या संकटात असतानाही काही शेतकरी अद्यापही पेरणीची घाई करीत असल्याचे चित्र वाशिम तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यातील दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने येथील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत.कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित केली आहे. तथापि, जमिनीची धूप कमी होऊन पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन त्यांच्याकडून शेतकºयांना करण्यात आले आहे; परंतु जूनच्या पूर्वार्धात १० जूनपर्यंत आलेल्या जोरदार पावसानंतर जिल्ह्यतील ३० टक्के क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत. आता आठ दिवसांपासून पावसाने खंड दिल्यामुळे आधीच्या पेरण्या संकटात असल्या तरी, वाशिम तालुक्यात शेतकºयांकडून पेरणीची घाई सुरू आहे. प्रामुख्याने सोयाबीन, मुग, उडिद या पिकांच्या पेरणीवर शेतकºयांचा सद्यस्थितीत अधिक भर असला तरी, तूर आणि कपाशीची पेरणीही बºयापैकी झालेली आहे. जमिनीची धूप कमी न झाल्यामुळे भेगा पडून अंकूर सुकत आहेत. काही शेतकºयांनी दक्षता बाळगून पेरण्या स्थगित केल्या आहेत. दरम्यान, वाशिम तालुक्यातील दगड उमरासह परिसरात इतर भागाच्या तुलनेत चांगला पाऊस झाला असून, जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकºयांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी