शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

भोकरखेड येथे आगीत सोयाबिनची सुडी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 18:59 IST

या घटनेत सुमारे ८० हजारांचे नुकसान झाल्याची तक्रार शेतकरी उद्धव लक्ष्मण खरात यांनी रिसोड पोलिसांत दाखल केली.

८० हजारांचे नुकसान : रिसोड पोलिसांत तक्रार दाखललोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : तालुक्यातील भोकरखेड शेतशिवारात रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुडीला ६ नोव्हेंबरच्या रात्री कुण्यातरी अज्ञात व्यक्तीने आग लावून दिली. यामुळे सोयाबिन जळून खाक झाले. या घटनेत सुमारे ८० हजारांचे नुकसान झाल्याची तक्रार शेतकरी उद्धव लक्ष्मण खरात यांनी रिसोड पोलिसांत दाखल केली.प्राप्त माहितीनुसार, शेतकरी खरात यांनी त्यांच्या भोकरखेड शेतशिवारातील सोयाबिनची सोंगणी करून सुडी रचून ठेवली होती. याव्दारे २० ते २५ क्विंटलचे उत्पन्न मिळणार होते; मात्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास कुण्यातरी अज्ञात व्यक्तीने सोयाबिनच्या सुडीला आग लावून दिली. त्यात संपूर्ण सोयाबिन जळून खाक झाले. याप्रकरणी शेतकरी उद्धव खरात यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून महसूल व पोलिस विभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठून नुकसानाचा पंचनामा केला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती